माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आला असून आता लवकरच निवडणूक होणार असून या निवडणूकीसाठी मोर्चेबांधणीला वेग येण्याची चिन्हे आहेत.
कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे ४०० रुपये द्यावेत, यासाठी आम्ही साखर कारखान्यांच्या दारात पायी जावून आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी…
जो कारखाना जास्त दर देतो. त्या ठिकाणी ऊस घालण्यास परवानगी असली पाहिजे. सध्याचा काळ साखर उद्योगासाठी सुवर्णकाळ आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांनी जादा दराचे आमिष दाखवून ऊस मिळवायला पाहिजे, पण…
सोलापूर जिल्ह्यातील ३० ते ३२ साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांची मुकादमांनी मागील एका गळीत हंगामात १२५ कोटी रुपये रक्कम बुडविली आहे. यापूर्वी अनेक वर्ष अशाच प्रकारे वाहन मालकांचे…