परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येला 18 महिने उलटूनही मारेकऱ्यांना अटक न झाल्याने आज त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
तसेच आजच जिल्हा समाज कल्याण कार्यालयाकडून सुमारे चार लाख 25 हजार रुपयांचा सहायता निधी पीडित मातेच्या नावावर वर्ग करण्यात आलेला आहे. केवळ पुनर्वसन नव्हे तर आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होणे…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर भाजप नेत्यांनी ही मागणी केली. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून आता होऊन जाऊ दे असे आव्हान दिले आहे.
राज्य सरकारने एसआयटीचे रेशनिंग केले आहे. मागेल त्याला एसआयटी देण्यात येत आहे. महाराष्ट्रात एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. जे ४० आमदार ज्या पद्धतीने ५० खोके देऊन फोडण्यात आले. तो काय व्यवहार…
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावीत, धारावीचा कायापालट व्हावा, मुंबई स्वच्छ व सुंदर व्हावी यासाठी विलासराव देशमुख यांचे सरकार असताना धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी…