यापूर्वी महाराष्ट्रासाठी १२ जानेवारी आणि राजस्थानसाठी १५ जानेवारी ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. तर आता ही मुदत वाढविण्यात आली असून शेतकऱ्यांसाठी नक्कीच मोठी बातमी आहे
पीकविमा संबंधी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन याप्रकरणी शेतकरी हिताचा तोडगा काढण्यात येईल. यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या व शेतजमीनीच्या नुकसानीचे…
राज्यात यंदा हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांनी मृगाच्या पहिल्याच टप्प्यात पेरण्या आटोपल्या. मात्र, आता काही भागांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनसह अन्य पिकांवर पाने कुडतडणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत…
केंद्र सरकारने बुधवारी (ता.19) रात्री झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाच्या खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारकडून केवळ एक सोपस्कार ही म्हणून प्रथा पाळली जात असल्याचे…