बोरिवली तहसील कार्यालयात उत्पन्न दाखल्यांच्या पडताळणीदरम्यान बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
शेतातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलून पाण्याची चारी मधोमध काढून दिल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विहिर ढासळत आहे. याचा पंचनामा करून नुकसानभरपाई त्वरित मिळावी, यासह दोषी व्यक्तींवर कारवाई…