मुंबईमध्ये त्याचबरोबर राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाने दमदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले आहे. मुंबईमधील गांधी मार्केट तसेच किंग सर्कल परिसरात पावसाचे पाणी साचले आहे. त्याचबरोबर कल्याणमध्ये सुद्धा…
ठाण्यातील अनेक सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील मुसळधार पावसामुळे प्रशासनातर्फे जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना देखील सतर्क राहण्याची विनंती करण्यात…
मुंबईतील वाढत्या पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवर देखील होत आहे. मध्य रेल्वे मार्गवरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे आणि पश्चिम रेल्वे मार्गवरील वाहतूक 5 ते 10 मिनिटांनी उशीराने धावत आहे. आज दिवसभर…