Heavy Rain Tomato Crop Damage: कराड तालुक्यात आठवडाभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोसह माळवाच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, शेतात पाणी साचल्याने काढणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले…
भाजीपाला आणि डाळ-तांदळाच्या किमती दणदणीत वाढणार आहे. याचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. परिणामी घरगुती बजेट कोलमडण्याची भिती निर्माण झाली आहे.
जूनच्या शेवटी आणि जुलैच्या सुरुवातीला देशात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी या पावसाने कडक उन्हापासून दिलासा दिला आहे, पण वाढत्या महागाईपासून मात्र सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची भाजी…
टोमॅटोच्या वाढत्या किमतींमुळेसर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय. केंद्र सरकारने भाव आटोक्यात आणण्यासाठी आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थेट बाजारात हस्तक्षेप करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
मंगरूळ-पारगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामात मोठ्या अपेक्षेने टोमॅटो लागवड केली होती. मात्र, सतत बदलणारे हवामान आणि रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गेल्या तीन दशकांपासून कृषी क्षेत्रासमोर अनेक गंभीर आव्हाने उभी राहत आहेत. हवामानातील सतत होणारे बदल, अनियमित पाऊस, दुष्काळाची परिस्थिती, तसेच काही भागांमध्ये होणारी अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
दिल्ली-NCR मध्ये टोमॅटोचे दर ८० रु. प्रति किलोपर्यंत झाले असून सरकारने जनता ब्रँडचे टोमॅटो ५२ रु. प्रति किलोने विकण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीमध्ये जनता ब्रँडचे टोमॅटो कुठे उपलब्ध ते जाणून…
दरम्यान, दर्जेदार व प्रतवारी केलेल्या टोमॅटोला मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे टोमॅटोला चांगला दर मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. घाऊक बाजारात भाजीपाल्यांची आवक वाढत आहे.
रोजच्या आहारातील प्रत्येक डीशला चव आणणारा हा टोमॅटो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. प्रसंगी मृत्यूही ओढवू शकतो. अमेरिकेत टोमॅटोमध्ये 'साल्मोनेला' नावाचा संसर्ग आढळला आहे. त्यामुळे टोमॅटो परत मागवण्यात आले आहेत.
यंदा या वाढत्या तापमानामुळे उन्हाळी लागवडीतील टोमॅटोच्या रोपांना फुटवे कमी प्रमाणात आले. ऊन-पावसाच्या खेळाने करपा रोगाची लागण झाली. झाडांची उंची चांगली न वाढता रोपे खुरटी राहिली. याचा परिणाम उत्पादनावर होत…
टोमॅटोने काही दिवसांपूर्वी लाखोंचा फायदा मिळवून दिला होता. त्याचा राज्यभर गाजावाजा झाला. मात्र, आता देशात किमान 9 रुपये भाव मिळत आहे. टोमॅटोच्या भावात संपूर्ण देशभरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी…
कांद्याने केला वांदा अन् टोमॅटोचाही झाला चिखल असं म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. केंद्र सरकारच्या वक्रदृष्टीमुळे कांदा व टोमॅटो कवडीमोल भावात विक्री करावा लागत आहे हे कमी काय? म्हणून कांदा…