केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे अर्थसंकल्प सादर केले. यामध्ये 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त केल्यामुळे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे.
दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन २०१४ साली दिले होते पण मागील ११ वर्षात रोजगार तर दिले नाहीतच उलट ४५ वर्षातील सर्वात प्रचंड बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे.
केंद्र सरकारकडून देशाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. मात्र यावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्प व राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
चीनने अमेरिकेच्या चॅट बॉट्सपेक्षा खूपच कमी खर्चात डीपसीक तयार केले. संपूर्ण जगाचे डीपसीककडे लक्ष आणि आकर्षण इतके वेगाने वाढले की त्याच्या सर्व्हरना दबाव सहन करणे कठीण झाले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी अनेक घोषणा केल्या. सर्वात मोठी घोषणा म्हणजे १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली.
आरबीआयच्या लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम अंतर्गत टॅक्स अॅट सोर्स एकत्र करण्याची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी टीसीएसची मर्यादा ७ लाखांवरून १० लाख रुपये करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये देशातील संपूर्ण वस्त्रोद्योगासाठी व वस्त्रोद्योगातील निर्यातीसाठी प्रोत्साहनपर भर देण्यात आला आहे.
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी अटल टिकरिंग लॅब, डिजिटल ब्रॉडबँड, कौशल्य वाढीचे सेंटर, भारतीय भाषा पुस्तक स्कीम, तसेच वैद्यकीय आणि IIT क्षेत्रात मोठ्या सुधारणा करण्यात येणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यामध्ये शेतकरी, नोकरदार आणि महिला वर्गासाठी अनेक घोषणा केल्या. यावरुन आता राहुल गांधींनी टीका केली आहे.
आज देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. आता एसी व एसटी महिला उद्योजाकांना सरकार आर्थिक साहाय्य करणार आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्प सादर करताना 'GYAN' (गरीब, युवा, अन्नदाता आणि महिला) यावर लक्ष केंद्रित केले. बजेटवर विरोधक आणि सत्ताधारी यांच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचे अर्थसंकल्प जाहीर केले. यामध्ये शेतकऱ्यांसह, नोकरदार आणि महिलांसाठी खास योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यावर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मत व्यक्त केले.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या देशाचा अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी 2025) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.
दरवर्षी अर्थसंकल्पात आरोग्यसेवा क्षेत्रात सुधारणांची अपेक्षा असते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अनेक नवीन घोषणा केल्या आहेत ज्या भविष्यात वैद्यकीय क्षेत्राला फायदेशीर ठरू शकतात. आता गंभीर आजाराची 36 औषधे ड्युटी फ्री
बिहारमध्ये याच वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. बिहारमध्ये भाजपा आणि नीतीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (JDU) युती सरकारमध्ये आहेत
एमएसएमई क्षेत्राच्या कक्षेत अधिकाधिक उद्योगांना आणण्याच्या उद्देशाने, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी एमएसएमईसाठी नवीन वर्गीकरण निकष जाहीर केले. एमएसएमई वर्गीकरणासाठी गुंतवणूक मर्यादा २.५ पट केली जाईल.
गेल्या दोन दशकांत अर्थसंकल्पाबाबत अनेक बदल झाले आहेत. आता पुन्हा एकदा निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. नेमका मोदी सरकारने कोणता निर्णय घेतला जाणून घेऊया...