रोहित शर्मा, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर २०२५ च्या सुरुवातीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, तो आता आपल्या देशासाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहतो.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची एकदिवस मालिकेत विराट कोहली पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरला तर तिसऱ्या सामन्यात चांगली खेळी. यावर आता विराट कोहलीबद्दल एब डिव्हिलर्सने एक विधान केले आहे.
2023 मध्ये भारतामध्ये झालेल्या विश्वचषकानंतर आता 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्या 2027 च्या विश्वचषकआधी भारतीय निवडकर्ते मोठा निर्णय घेताना दिसणार आहेत.