England Cricket: कसोटी क्रिकेटला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला ऐतिहासिक आणि विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
पहिला कसोटी सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड किंवा बीसीसीआयने या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली नाहीये.
WTC पॉइंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया वर्चस्व गाजवत आहे. ऑस्ट्रेलियाने सात सामने खेळले आहेत आणि फक्त एक गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने सलग सहा सामने जिंकले आहेत आणि अंतिम फेरीत पोहोचण्याचा प्रबळ दावेदार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ०-२ असा पराभव झाल्यानंतर, भारताचा २०२५-२०२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग खूपच कठीण झाला आहे. चाहते विचार करत आहेत की भारत WTC फायनलमध्ये पोहोचू…