कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे,त्यामुळे अंगाची लाही कमी करण्यासाठी उन्हाळी सुठ्ठीच्या निमित्ताने नदी, तलाव आणि विहीरीमध्ये पोहणाऱ्यांची गर्दी वाढते जात आहे. शिवाय शाळांच्या सुठ्ठीमुळं पोहायला जाणाऱ्या मुलांचा उत्साह देखील ओसंडून वाहतोयं.. मात्र पोहायला जातायं..तर सावधान..कारण कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात पोहायला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालायं..पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा पोहताना दमछाक होवून मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत..पोहायला गेलेली मुलं घरी परतलीचं नाहीत..या घटनामुळे संपूर्ण जिल्हा हादरलायं..त्यामुळे जीव धोक्यात घालून पोहायला जाणं टाळावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय..शिवाय पोहायला गेला तर काळजी घेवूनचं पाण्यात उतरावं असं देखील जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय..
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत आहे,त्यामुळे अंगाची लाही कमी करण्यासाठी उन्हाळी सुठ्ठीच्या निमित्ताने नदी, तलाव आणि विहीरीमध्ये पोहणाऱ्यांची गर्दी वाढते जात आहे. शिवाय शाळांच्या सुठ्ठीमुळं पोहायला जाणाऱ्या मुलांचा उत्साह देखील ओसंडून वाहतोयं.. मात्र पोहायला जातायं..तर सावधान..कारण कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात पोहायला गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झालायं..पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा पोहताना दमछाक होवून मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत..पोहायला गेलेली मुलं घरी परतलीचं नाहीत..या घटनामुळे संपूर्ण जिल्हा हादरलायं..त्यामुळे जीव धोक्यात घालून पोहायला जाणं टाळावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय..शिवाय पोहायला गेला तर काळजी घेवूनचं पाण्यात उतरावं असं देखील जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय..






