आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या नवी मुंबईतील ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्याला युद्धाच्या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. आयात-निर्यात ठप्प झाल्यामुळे तसेच कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्यामुळे येत्या आठवड्यात येथील सुमारे ५० टक्के कारखाने बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक असलेल्या नवी मुंबईतील ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्याला युद्धाच्या परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. आयात-निर्यात ठप्प झाल्यामुळे तसेच कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्यामुळे येत्या आठवड्यात येथील सुमारे ५० टक्के कारखाने बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.