सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेल तुटवडा नसून भावनिक होऊन लोकांच्या रांगा लागत असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे. आंबा-काजू नुकसानभरपाईत वाढ झाल्याचा दावा करत त्यांनी शेतकरी राजू शेट्टी यांनी सरकारवर केलेले आरोप फेटाळले आहेत. जिल्ह्यात कुठेही इंधनाची टंचाई होऊ देणार नाही, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गात पेट्रोल-डिझेल तुटवडा नसून भावनिक होऊन लोकांच्या रांगा लागत असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली आहे. आंबा-काजू नुकसानभरपाईत वाढ झाल्याचा दावा करत त्यांनी शेतकरी राजू शेट्टी यांनी सरकारवर केलेले आरोप फेटाळले आहेत. जिल्ह्यात कुठेही इंधनाची टंचाई होऊ देणार नाही, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.






