वैष्णवी आत्महत्या करू शकत नाही अस वाटत आहे, तिचा मर्डर झाला आहे,तिला मारून मारून परत फास दिला असावा असे वाटत आहे.शासन प्रशासन काही करत नाही. कशामुळे अशा घटना घडत आहे, शासन लक्ष देत नाही काम करत नाही.वैष्णवीच्या नवऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.वैष्णवीची जाऊ हिने पण तक्रार दिली, महिला आयोगाच्या माझ्याकडे पण काही तक्रारी आहेत.त्याच्याकडे फक्त आकडेवारी आहे.मी सहा तक्रार दिल्या त्याच काय झालं? मी पुरावे दिले आहेत. महिलांच्यासाठी महिला आयोग मोठे आहे.राष्ट्रवादी प्रचारांमध्ये भाषण बाजी मध्ये आयोग अध्यक्ष मस्त राहतात .वैष्णवीला न्याय मिळू शकतो,मला न्याय मिळाला नाही मात्र मला कोर्टात न्याय मिळाला.
वैष्णवी आत्महत्या करू शकत नाही अस वाटत आहे, तिचा मर्डर झाला आहे,तिला मारून मारून परत फास दिला असावा असे वाटत आहे.शासन प्रशासन काही करत नाही. कशामुळे अशा घटना घडत आहे, शासन लक्ष देत नाही काम करत नाही.वैष्णवीच्या नवऱ्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.वैष्णवीची जाऊ हिने पण तक्रार दिली, महिला आयोगाच्या माझ्याकडे पण काही तक्रारी आहेत.त्याच्याकडे फक्त आकडेवारी आहे.मी सहा तक्रार दिल्या त्याच काय झालं? मी पुरावे दिले आहेत. महिलांच्यासाठी महिला आयोग मोठे आहे.राष्ट्रवादी प्रचारांमध्ये भाषण बाजी मध्ये आयोग अध्यक्ष मस्त राहतात .वैष्णवीला न्याय मिळू शकतो,मला न्याय मिळाला नाही मात्र मला कोर्टात न्याय मिळाला.