राष्ट्रीय महामार्गांवर नियम मोडणाऱ्याचालकांविरोधात आता अधिक जलद कारवाई होणार आहे. याचं कारण म्हणजे एमटीईएस ही यंत्रणा रत्नागिरी जिल्ह्यातील आरटीओ विभागाकडे दाखल झाली आहे. रडारला कनेक्ट असणारी ही यंत्रणा वापरल्यामुळे वाहन चालवताना नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या स्पीड गन पेक्षा देखील अधिक वेगाने ही यंत्रणा काम करेल. अशी माहिती आरटीओ अधिकारी अवधूत कुंभार यांनी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्गांवर नियम मोडणाऱ्याचालकांविरोधात आता अधिक जलद कारवाई होणार आहे. याचं कारण म्हणजे एमटीईएस ही यंत्रणा रत्नागिरी जिल्ह्यातील आरटीओ विभागाकडे दाखल झाली आहे. रडारला कनेक्ट असणारी ही यंत्रणा वापरल्यामुळे वाहन चालवताना नियम मोडणाऱ्या चालकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या स्पीड गन पेक्षा देखील अधिक वेगाने ही यंत्रणा काम करेल. अशी माहिती आरटीओ अधिकारी अवधूत कुंभार यांनी दिली आहे.






