खराब हवामानामुळे यंदा कोकणातील आंबा आणि काजू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. सरकारकडून मिळणारी मदत अपुरी असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वारंवार मागण्या करूनही अपेक्षित दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रत्नागिरीत भेट दिली. यावेळी राजू शेट्टी यांच्याशी या विषयावर सविस्तर बातचीत केली आहे.
खराब हवामानामुळे यंदा कोकणातील आंबा आणि काजू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. सरकारकडून मिळणारी मदत अपुरी असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वारंवार मागण्या करूनही अपेक्षित दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रत्नागिरीत भेट दिली. यावेळी राजू शेट्टी यांच्याशी या विषयावर सविस्तर बातचीत केली आहे.






