Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar : मराठा समाजाने निवडणूक लढवली नाही म्हणून… काय म्हणाले जरांगे पाटील ?

मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जात आहेत यावर आरक्षणाची करते विनोद पाटील यांनी एक ट्विट केलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 28, 2025 | 06:47 PM

Follow Us

मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जात आहेत यावर आरक्षणाची करते विनोद पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतायेत की मनोज जरांगे हे रस्त्यावरील लढाई लढताय तर मी न्यायालयीन लढाई लढतोय आमच्या दोघांची लढाई एकच आहे.बोलताना विनोद पाटील म्हणाले की, सरकारने याच्यावर तोडगा काढला तर नक्कीच आम्ही ही लढाई जिंकणार. न्यायालयाच्या निकालावर टिपणी करणे मला योग्य वाटत नाही. आम्ही न्यायालयाच्या विरोधात नाही.मागच्या वेळेस मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये काही चर्चा झाली माहीत नाही पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आपला विजय झाला आणि आपण गुलाल उधळायचं आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गुलाल उधळला. पण त्यांनीच नंतर पाच सहा महिन्यानंतर सांगितले की आपला निर्णय चुकलेला आहे.त्यावेळेस त्यांचं काय ठरलं हे ते दोघेच उत्तर देऊ शकता. मराठा आणि ओबीसी समाजाच्या दोन्ही समाजाच्या नेत्यांनी पुढे येऊन समाजातली धुरी दूर होण्यासाठी प्रयत्न करावे, असं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.

Follow Us:

मनोज जरांगे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला जात आहेत यावर आरक्षणाची करते विनोद पाटील यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात ते म्हणतायेत की मनोज जरांगे हे रस्त्यावरील लढाई लढताय तर मी न्यायालयीन लढाई लढतोय आमच्या दोघांची लढाई एकच आहे.बोलताना विनोद पाटील म्हणाले की, सरकारने याच्यावर तोडगा काढला तर नक्कीच आम्ही ही लढाई जिंकणार. न्यायालयाच्या निकालावर टिपणी करणे मला योग्य वाटत नाही. आम्ही न्यायालयाच्या विरोधात नाही.मागच्या वेळेस मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्या मध्ये काही चर्चा झाली माहीत नाही पण त्यांनी आम्हाला सांगितलं की आपला विजय झाला आणि आपण गुलाल उधळायचं आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी गुलाल उधळला. पण त्यांनीच नंतर पाच सहा महिन्यानंतर सांगितले की आपला निर्णय चुकलेला आहे.त्यावेळेस त्यांचं काय ठरलं हे ते दोघेच उत्तर देऊ शकता. मराठा आणि ओबीसी समाजाच्या दोन्ही समाजाच्या नेत्यांनी पुढे येऊन समाजातली धुरी दूर होण्यासाठी प्रयत्न करावे, असं विनोद पाटील यांनी सांगितलं आहे.

Web Title: Sambhajinagar what did jarange patil say because the maratha community did not contest the elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • Manoj Jarange Patil
  • Maratha Arakshan
  • Sambhajinagar News

संबंधित बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’
1

मनोज जरांगे पाटील यांचा 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्धार; ‘जीव गेला तरी चालेल, आंदोलनावर ठाम’

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
2

Manoj Jarange Patil Attack on State Govt: मराठ्यांचे वाटोळे करणाऱ्यांना सोडणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील
3

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील

‘खोट्या कागदपत्रांवर जात वैधता प्रमाणपत्र सहन करणार नाही,’ बबनराव तायवाडेंचा जरांगेंना पलटवार
4

‘खोट्या कागदपत्रांवर जात वैधता प्रमाणपत्र सहन करणार नाही,’ बबनराव तायवाडेंचा जरांगेंना पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.