लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हचा मोठा परिणाम झाला, असा आरोप खा. सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, विरोधकांच्या प्रचारामुळे मतदार दिशाभूल झाले आणि त्याचा फटका निवडणुकीच्या निकालात दिसून आला.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या खोट्या नरेटिव्हचा मोठा परिणाम झाला, असा आरोप खा. सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, विरोधकांच्या प्रचारामुळे मतदार दिशाभूल झाले आणि त्याचा फटका निवडणुकीच्या निकालात दिसून आला.