महाराष्ट्रातील राजकीय वादळात कमकुवत दुवा कोणता आणि कोणती कडी मजबूत ठेवत मार्गक्रमण करावे लागेल याचा राजकीय अनुभव शिंदेंना आहे. त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील दुबळेपणावर प्रतिहल्ले चढविले. एक मजबूत दुवा म्हणून त्यांनी शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा अजेंडा स्वीकारला. कारण शिंदे यांना माहित आहे की, त्यांचे राजकीय भवितव्य शिवसेनेइतके भक्कमपणे इतर कोणत्याही पक...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले ते अक्षरशः खरे आहे, “संसदीय लोकशाहीत आकड्याला आणि डोक्यांनाच महत्व आहे. तो आकडा कसा जमवला, कोणाला जबरीने आणले काय, याला महत्व नाही,” असे ते फेसबुकलाईव्हमध्ये म्हणाले होते. विधिमंडळ पक्षाचा नेता व विधिमंडळ पक्षाचा प्रतोद ही दोन अत्यंत महत्वाची पदे असून त्यावर कोणी व...
राज्यात सुरू असलेल्या सत्ता समीकरणांच्या परिणामातून राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता आल्यास ओबीसी आरक्षणाचा तोडगा काढण्यासह, भाजपाकडून प्राधान्याने 14 महापालिकांसाठी निश्चित करण्यात आलेली तसेच भाजपला अडचणीची ठरलेली तीन सदस्यांची प्रभाग रचना बदलली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे, या दोन्ही प्रक्रि...
शिवसेनेमधील फाटाफुटीवर शिक्कामोर्तब होत असताना उद्धव ठाकरेंच्या कार्यशैली विरोधातील आमदारांचा असंतोष आणखी उफाळून येत आहे. “उद्धव साहेब कोणत्याही सभागृहात निवडून न येणाऱ्या आणि तुमच्या भोवती वावरणाऱ्या विधान परिषद आणि राज्यसभेतील बडव्यांनीच तुमचा घात केला आहे,” असा खरमरीत जबाब ठाकरेंच्या कालच्या फ...
सभागृहातून निलंबित केलेल्या किंवा अपात्र ठरलेल्या सदस्यांना पुढील निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालावी, अशा आशयाची एक याचिका महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या संबंधीत आधीच्या सर्व प्रलंबित प्रकरणांवर ताताडीने सुनावणी करण्याची मागणीही करण्यात आली आ...
शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार अडचणीत आले आहे .महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारे समीकरणे बदलत आहेत, ते पाहता आता महाराष्ट्रातही मध्यप्रदेश, कर्नाटकप्रमाणेच सत्तापालट होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी या संकट...
महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह जाणाऱ्या आमदारांची आकडा 45 च्या वर पोहचला असून नव्याने सहभागी होणाऱ्य़ाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार ‘महा’संकटात सापडले आहे. अशातच आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेन...
'अधीश' बंगल्याविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तोडकामाच्या आदेशाविरोधातील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी, म्हणून न्यायालयाने आपल्याच आदेशाला ६ आठवड्यांची स्थगिती दिली(After BMC's aggressive stance, the...
कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेता म्हणून घोषित केले असून तशा आशयाचे पत्रही दिले आहे. प्रतोद नेमण्याची जबाबदारी गटनेत्याकडे असते. शिंदेंकडून आलेले पत्र मी पाहिलेले नाही, ते पाहून त्...
महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदेसह जाणाऱ्या आमदारांची आकडा 45 च्या वर पोहचला असून नव्याने सहभागी होणाऱ्य़ाची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार 'महा'संकटात सापडले आहे. सत्ता गेल्यानंतर आम्ही विरोधी पक्षात बसणार असं म्हण...
महाविकास आघाडीच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गुरुवारी झालेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता गमावणार असल्याचे संकेत दिले. गुरुवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी पुढील संघर्षासाठी सज्ज राहा, असा संदेश दिला. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ...
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संघात निवड झाली नाही म्हणून एका क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे(Suicide attempt by Pakistan cricketer not selected in cricket team). या घटनेमुळे क्रिडा विस्वात खळबळ उडाली आहे.
विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. ज्या दिवशी शिंदे आमदारांसह सूरतेत गेले असे स्पष्ट झाले त्याच दिवशी पहाटे फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही दिल्लीला बोलावून घेण्यात आले होते. या दोघांसह पक्षाचे राष्ट्र...