अजितदादांच्या निधनानंतर चार दिवसात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं. इतकी घाई काय होती, अशी विचारणा सुरू झाली. त्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांनी दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार होते आणि 12 फेब्रुवारी ही तारीख ठरली होती हे स्पष्ट केलं. पण अजितदादांच्या पक्षाकडून त्याची पुष्टी केली गेली नाही. गेल्या काही दिवसात रोहित पवार, अमोल कोल्हे यांनी या विषयावर बोलण्यास सुरुवात केली. रोहित पवारांनी पत्रकार परिषदा घेत संशयाचं धुकं निर्माण केलं. हे सगळं का होतय ? या विषयावर सुनेत्रा पवार काहीच का बोलत नाहीत? हे सगळे प्रश्न आहेत.
अजितदादांच्या निधनानंतर चार दिवसात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं. इतकी घाई काय होती, अशी विचारणा सुरू झाली. त्यानंतर शरद पवार गटाच्या नेत्यांनी दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार होते आणि 12 फेब्रुवारी ही तारीख ठरली होती हे स्पष्ट केलं. पण अजितदादांच्या पक्षाकडून त्याची पुष्टी केली गेली नाही. गेल्या काही दिवसात रोहित पवार, अमोल कोल्हे यांनी या विषयावर बोलण्यास सुरुवात केली. रोहित पवारांनी पत्रकार परिषदा घेत संशयाचं धुकं निर्माण केलं. हे सगळं का होतय ? या विषयावर सुनेत्रा पवार काहीच का बोलत नाहीत? हे सगळे प्रश्न आहेत.






