शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार अडचणीत आले आहे .महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या प्रकारे समीकरणे बदलत आहेत, ते पाहता आता महाराष्ट्रातही मध्यप्रदेश, कर्नाटकप्रमाणेच सत्तापालट होण्याची चिन्हे आहेत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी या संकटाचे खापर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर फोडले आहे(Mahavikas Aghadi political crisis due to Sanjay Raut).
महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीला संजय राऊत जबाबदार आहेत. उद्धव यांच्या शिवसेनेतील बंडखोरीचे कारण भ्रष्टाचार आहे, तिथे ज्या प्रकारे भ्रष्टाचार होत होता, त्यामुळे तेथील आमदारांना चांगलीच लाज वाटली.
या भ्रष्टाचारामुळे बंडखोरी झाली आहे. आता कदाचित उद्धव ठाकरेंचा अहंकार कमी होईल. इतर राजकीय पक्षांनीही यातून धडा घ्यायला हवा असेही कैलास विजयवर्गीय म्हणाले.
[read_also content=”या असल्या बाईला आई म्हणायच? पोटच्या मुलाला विकून खरेदी केला टीव्ही, फ्रीझ, वॉशिंग मशीन; पोलिसांनी अटक केल्यावर म्हणाली… https://www.navarashtra.com/crime/the-mother-sold-her-child-and-bought-a-tv-freezer-cooler-nrvk-290262.html”]
[read_also content=”जगातील सर्वात मोठं रहस्य उलगडलं; बर्म्युडा ट्रँगलमध्ये विमाने, जहाजे का गायब का होतात याचा खुलासा अखेर झाला https://www.navarashtra.com/viral/bermuda-triangle-mystery-solved-nrvk-278192.html”]
[read_also content=”‘येथे’ आजही धडधडते भगवान कृष्णाचे हृदय! वैज्ञानिकांनाही याचे रहस्य उमगले नाही https://www.navarashtra.com/viral/the-story-of-lord-jagannath-and-krishnas-heart-nrvk-280509.html”]
[read_also content=”एक महिला तब्बल 36 वर्षांपासून पुरुष म्हणून वावरली पण शेवटी… https://www.navarashtra.com/viral/woman-lives-in-the-guise-of-man-for-36-years-nrvk-280502.html”]