• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • When To Change Car Engine Oil Know The Right Timing

किती किलोमीटर धावल्यानंतर बदलावे लागते कारचे इंजिन ऑइल? टायमिंग चुकलं तर पडेल महागात

जर कारमधील इंजिन ऑइल वेळेवर बदलले जात नसेल तर त्यामुळे इंजिनवर परिणाम होऊ शकतो. परिणामी हजारो रुपयांचा फटका सुद्धा बसू शकतो.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 24, 2024 | 08:35 PM
फोटा सौजन्य: iStock

फोटा सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कार विकत घेण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे फार महत्वाचे असते. अशावेळी जर तिचे मेंटेनन्स बरोबर झाले नाही तर कारच्या परफॉर्मन्सवर त्याच्या परिणाम होऊ शकतो. कारच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी इंजिन योग्यरीतीने कामं करणे फार महत्वाचे आहे. आणि इंजिनला योग्य ठेवते ते इंजिन ऑइल. पण तुम्हाला कारचे इंजिन ऑइल कधी बदलावे याबद्दल माहिती आहे का? चला जाणून घेऊया.

कारचे इंजिन ऑइल बदलण्याची योग्य वेळ आणि मायलेज हे इंजिनचा प्रकार, ऑईलचा प्रकार आणि कार चालविण्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते. साधारणपणे प्रत्येक 7,000 ते 10,000 किलोमीटर अंतरावर इंजिन ऑइल बदलण्याची शिफारस केली जाते. काही कार उत्पादक आणि सर्व्हिस मॅन्युअल असे सुचविते की हे अंतर 5,000 किलोमीटरपर्यंत असू शकतो, विशेषत: जर तुम्ही नियमितपणे ऑफ-रोडिंग करत असाल.

हे देखील वाचा: दिवाळी आधीच टीव्हीएसचा धमाका! TVS Raider 125 झाली ‘या’ नवीन तंत्रज्ञानासह लाँच, मिळणार दमदार परफॉर्मन्स

इंजिन ऑइल कधी आणि का बदलले पाहिजे?

इंजिनला लुब्रिकेशन देणे: इंजिन ऑइल आपल्या इंजिनच्या सर्व मूव्हिंग पार्ट्सना लुब्रिकेट करते जेणेकरून ते झीज न होता योग्यरित्या कार्य करू शकतील. कालांतराने ऑइल घाण होते आणि त्याची लुब्रिकेशन क्षमता कमी होते.

जास्त गरम होण्यापासून बचाव: इंजिन ऑइल इंजिनला थंड ठेवण्यास मदत करते. जेव्हा ऑइल गलिच्छ किंवा जुने होते, तेव्हा ते उष्णता नष्ट करण्याची क्षमता गमावते, ज्यामुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते.

झीज कमी होते: नियमित ऑईलमधील बदल इंजिनचे आयुष्य वाढवतात कारण ते इंजिनमधील झीज कमी करतात.

वेळेवर इंजिन ऑइल न बदल्यास होऊ शकते नुकसान

इंजिन घासणे: जर तुम्ही वेळेवर ऑइल बदलले नाही, तर इंजिनच्या मूव्हिंग पार्ट्समध्ये जास्त प्रमाणात घर्षण होते, ज्यामुळे इंजिन लवकर खराब होऊ शकते.

इंजिन जास्त गरम होणे: जुने ऑइल इंजिनला पुरेशा प्रमाणात कूलिंग प्रदान करू शकत नाही, ज्यामुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते आणि यामुळे इंजिनच्या कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो.

कारच्या कार्यक्षमतेत घट: इंजिनची शक्ती आणि मायलेज कमी होते. जर ऑइल खूप घाण झाले तर इंजिनमध्ये कार्बन जमा होऊ शकतो, ज्यामुळे इंजिन योग्यरित्या कार्य करू शकत नाही.

इंजिन जॅमिंग: जर तेल बराच वेळ बदलले गेले नाही तर इंजिन पूर्णपणे जाम होऊ शकते. परिणामी इंजिनची दुरुस्ती किंवा बदली करण्यात जास्त पैसे खर्च होऊ शकतात.

Web Title: When to change car engine oil know the right timing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 08:35 PM

Topics:  

  • car care tips
  • Engine Oil

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

नितिन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांना मिळणार १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार; तर मदत करणाऱ्यांना…

Jan 08, 2026 | 09:39 PM
पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

पुण्याच्या राजकारणात मोठा भूकंप! Ajit Pawar यांच्या हातून महापालिका निसटणार? ‘या’ नेत्याने सोडली साथ

Jan 08, 2026 | 09:38 PM
सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास

सगळ्या कंपन्या ‘या’ Two Wheeler कंपनीसमोर नतमस्तक! तब्बल 1 कोटी दुचाक्यांचे उत्पादन पूर्ण, रचला नवा इतिहास

Jan 08, 2026 | 09:37 PM
Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज

Vijay hazare trophy 2025-026 : सरफराज खानने घडवला इतिहास! 51वर्षांनंतर केला ‘हा’ कारनामा; ठरला पहिलाच फलंदाज

Jan 08, 2026 | 09:32 PM
IND vs NZ ODI: क्रिकेट चाहत्यांनो लक्ष द्या! भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांची वेळ बदलली? जाणून घ्या किती वाजता सुरु होणार लढत

IND vs NZ ODI: क्रिकेट चाहत्यांनो लक्ष द्या! भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यांची वेळ बदलली? जाणून घ्या किती वाजता सुरु होणार लढत

Jan 08, 2026 | 09:10 PM
वाशिम आगारात १० नवीन एसटी बस दाखल! शहरातील इतर बसेची अवस्था बिकट; प्रवाशांचा त्रास अद्याप कायम

वाशिम आगारात १० नवीन एसटी बस दाखल! शहरातील इतर बसेची अवस्था बिकट; प्रवाशांचा त्रास अद्याप कायम

Jan 08, 2026 | 08:58 PM
Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Jan 08, 2026 | 08:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.