• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Aicte Has Made Phd Path Difficult For These Students

AICTE ने ‘या’ विद्यार्थ्यांसाठी PhD मार्ग केला कठीण! AI वापराची माहिती देणे अनिवार्य

AICTE ने टेक्निकल कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी PhD मार्ग कठीण केला असून रिसर्च आर्टिकल पब्लिश करणे व AI वापराची माहिती देणे अनिवार्य केले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 21, 2025 | 06:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने टेक्निकल कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी PhD मिळवण्याचा मार्ग अधिक कठीण केला आहे. रिसर्च प्रक्रियेत पारदर्शकता व गुणवत्ता वाढवण्यासाठी AICTE ने काही नवीन नियम लागू करण्याची तयारी केली आहे. यासाठी खास टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. या फोर्सचे अध्यक्षपद बेंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलगुरू के.आर. वेणुगोपाल यांनी भूषवले. या फोर्सने जुलै 2025 मध्ये आपला अहवाल AICTE कडे सादर केला असून सध्या तो शिक्षण मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहे.

अल्झायमर म्हणजे काय? गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला दिसून येतात ‘ही’ लक्षणे

रिसर्च आर्टिकल पब्लिश करणे बंधनकारक

नवीन नियमानुसार, संशोधकांना त्यांच्या थीसिसवर आधारित किमान एक संशोधन लेख (Article) पब्लिश करणे अनिवार्य असेल. हा लेख अशा जर्नलमध्ये छापला गेला पाहिजे ज्याला संशोधकांचे सहकारी, वरिष्ठ किंवा इतर विद्यार्थी मान्यता देतील. तसेच संशोधकांना आपले लेख विविध कॉन्फरन्समध्ये सादर करावे लागतील. विशेष म्हणजे, जे विद्यार्थी स्कोपस-इंडेक्स Q1 जर्नलमध्ये आपला आर्टिकल पब्लिश करतील त्यांना 2.5 वर्षांतच थीसिस सबमिट करण्याची मुभा मिळेल. आत्तापर्यंत UGC ने अशा प्रकारचे कोणतेही नियम लागू केलेले नाहीत.

AI चा वापर जाहीर करणे आवश्यक

थीसिसच्या डिस्क्लेमरमध्ये संशोधकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर किती प्रमाणात व कुठे केला आहे हे स्पष्ट करावे लागेल. यासोबतच कॉपीराइट स्टेटमेंट्स, रेफरन्सेस आणि प्लॅजिअरिझमची (साहित्यिक चोरी) माहिती देखील समाविष्ट करावी लागेल. AICTE चा स्पष्ट नियम आहे की थीसिसमधील जास्तीत जास्त 20% मजकूरच AI च्या साहाय्याने लिहिला गेला पाहिजे.

चमचमीत जेवणाचा बेत! घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘व्हेज मराठा’, एक घास खाताच पदार्थाचे फॅन होऊन जाल

मार्गदर्शनात लवचिकता

नवीन फ्रेमवर्कनुसार, उच्च कामगिरी करणारे विद्यार्थी 2.5 वर्षांतच आपली PhD पूर्ण करू शकतात. याशिवाय देशातील एका विद्यापीठातून दुसऱ्या विद्यापीठात विद्यार्थी सहजतेने स्थलांतर करू शकतील. महत्वाचे म्हणजे, निवृत्त प्राध्यापकांनाही संशोधकांना मार्गदर्शन किंवा सह-मार्गदर्शन करण्याची परवानगी दिली जाईल. या सर्व बदलांमुळे टेक्निकल एज्युकेशनमधील संशोधन अधिक काटेकोर व दर्जेदार होण्याची अपेक्षा AICTE ने व्यक्त केली आहे.

Web Title: Aicte has made phd path difficult for these students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 06:23 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
AICTE ने ‘या’ विद्यार्थ्यांसाठी PhD मार्ग केला कठीण! AI वापराची माहिती देणे अनिवार्य

AICTE ने ‘या’ विद्यार्थ्यांसाठी PhD मार्ग केला कठीण! AI वापराची माहिती देणे अनिवार्य

Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nagpur News : इलेक्ट्रॉनिक मार्केटमध्ये धडक कारवाई, गांजासह युवक गजाआड, 2.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Asia cup 2025 : IND vs PAK सामन्यानंतर दोन्ही संघात हस्तांदोलन होणार? सूर्यकुमार यादव आणि सलमान आगा आज पुन्हा आमनेसामने.. 

Asia cup 2025 : IND vs PAK सामन्यानंतर दोन्ही संघात हस्तांदोलन होणार? सूर्यकुमार यादव आणि सलमान आगा आज पुन्हा आमनेसामने.. 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये महत्त्वपूर्ण करार; भारतावर याचा परिणाम काय होणार?

सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये महत्त्वपूर्ण करार; भारतावर याचा परिणाम काय होणार?

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर बिग बींनी मोहनलाल यांचं केलं अभिनंदन! म्हणाले, “मी नेहमीच तुमचा चाहता”

दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर बिग बींनी मोहनलाल यांचं केलं अभिनंदन! म्हणाले, “मी नेहमीच तुमचा चाहता”

Ramdas Athawale: ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश’, विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर आठवलेंचा जोरदार आक्षेप; म्हणाले…

Ramdas Athawale: ‘गरबा कार्यक्रमात फक्त हिंदूंना प्रवेश’, विश्व हिंदू परिषदेच्या भूमिकेवर आठवलेंचा जोरदार आक्षेप; म्हणाले…

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : पाथर्डीत मुसळधार पावसाचा तडाखा, शेत झालं जलमय

Ahilyanagar : पाथर्डीत मुसळधार पावसाचा तडाखा, शेत झालं जलमय

Nagpur News : हर्षवर्धन सपकाळ मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी – बावनकुळे

Nagpur News : हर्षवर्धन सपकाळ मोदींवर बोलण्याआधी आपली उंची तपासावी – बावनकुळे

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Navi Mumbai : वाशीमध्ये शेकडो धावपटूंनी घेतला सहभाग, भाजपच्या मॅरेथॉनने दिला सशक्त भारताचा संदेश

Navi Mumbai : वाशीमध्ये शेकडो धावपटूंनी घेतला सहभाग, भाजपच्या मॅरेथॉनने दिला सशक्त भारताचा संदेश

Kalyan : शिवसेना शिंदे गटाचा गंभीर आरोप, नेतीवलीत रात्री नागरिकांना त्रास

Kalyan : शिवसेना शिंदे गटाचा गंभीर आरोप, नेतीवलीत रात्री नागरिकांना त्रास

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक

विचारे नावाच्या दगडाला शिंदेंनी सिंदूर लावला म्हणून ते खासदार झाले-प्रताप सरनाईक

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून पनवेलमध्ये रंगली शाब्दिक झुंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.