• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Know Which State Board Exams Are Considered Most Tough

‘या’ राज्यांची बोर्ड परीक्षा मानली जाते सर्वात कठीण; पहा महाराष्ट्राचे स्थान कितवे?

प्रत्येक राज्यांचे स्वतःचे असे वेगवेगळे बोर्ड असल्याने राज्यातील शिक्षण पद्धतीत तसेच अभ्यासक्रमात मोठा फरक पाहिला जातो. एनसीईआरटीने सगळ्या राज्यांतील SSC तसेच HSC बोर्ड परीक्षांचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून कोणत्या राज्याची बोर्ड परीक्षा भारतातील सगळ्यात कठीण बोर्ड परीक्षा आहे? याचे उत्तर मिळाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 31, 2024 | 05:00 PM
फोटो सौजन्य - Social media

फोटो सौजन्य - Social media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे शैक्षणिक बोर्ड आहेत, जे १०वी तसेच १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा आयोजित करतात. दरवर्षी या परीक्षेत लाखोंच्या संख्येत विद्यार्थी सहभागी होतात. चांगली बाब म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या भारताच्या वाढत्या लिटरेसी रेटला दर्शवते. प्रत्येक राज्यांचे स्वतःचे असे वेगवेगळे बोर्ड असल्याने राज्यातील शिक्षण पद्धतीत तसेच अभ्यासक्रमात मोठा फरक पाहिला जातो. बोर्ड वेगेवेगळे असल्याने परीक्षेतील प्रश्नसंचही वेगवेगळे असतात.

मुख्य बाब म्हणजे एनसीईआरटीने सगळ्या राज्यांतील SSC तसेच HSC बोर्ड परीक्षांचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून कोणत्या राज्याची बोर्ड परीक्षा भारतातील सगळ्यात कठीण बोर्ड परीक्षा आहे? याचे उत्तर मिळाले आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून तुमची SSC आणि HSC क्लिअर केली आहे तर स्वतःला भाग्यशाली समजा. कारण, महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड आयोजित परीक्षेत कठीण प्रश्नांचा ५३.५७% वापर केला गेला आहे, जो संपूर्ण भारतात दुसऱ्या स्थानी आहे.

हे सुद्धा वाचा: UPSC ची कमान नवीन अधिकाऱ्याच्या हातात; प्रीती सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती

तर पहिल्या क्रमांकावर त्रिपुरा राज्यातील त्रिपुरा माध्यमिक शिक्षण बोर्ड असून प्रश्नसंचात कठीणतेची टक्केवारी ६६.६% इतकी आहे. यानंतर गोवा बोर्ड (44.66%), छत्तीसगड माध्यमिक शिक्षण बोर्ड (44.44%) आणि पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण बोर्ड (33.33%) यांचे स्थान आहे. विश्लेषकांनी भारतातील १७ राज्यातील बोर्डांच्या प्रश्नसंचांचा अभ्यास करत, त्यांना कठीण प्रश्न आणि सोपे प्रश्न या दोन भागात विभागले आहेत.

विश्लेषकांच्या अनुसार, सोपे प्रश्न ते असतात ज्यांची उत्तरे योग्यरित्या देणे अपेक्षित असते. तर कठीण प्रश्न म्हणजे अशी प्रश्न ज्यांचे उत्तर देताना विद्यार्थ्यांचा घाम निघतो. एकंदरीत, कठीण प्रश्नात त्या प्रश्नांचा समावेश केला गेला ज्यांचे उत्तर मिळण्याचे प्रतिशत खूप कमी असतात. विश्लेषणात दिसून आले आहे कि हरियाणा, गोवा, हिमाचल प्रदेश तसेच ओडिशा राज्यात बोर्ड विद्यार्थ्यांच्या पाठांतराची क्षमता तपासतो, तर उत्तर प्रदेश, नागालँड, त्रिपुरा तसेच केरळ राज्यातील बोर्ड विद्यार्थ्यांच्या समजण्याच्या शैलीला पारखतो.

Web Title: Know which state board exams are considered most tough

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • Board Exams

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’

Cyclone Ditwah : भारतच आमचा खरा मित्र! चक्रीवादळाने उद्ध्वस्त झालेल्या श्रीलंकेसाठी जयशंकर बनले ‘तारणहार’

Jan 02, 2026 | 03:43 PM
चेहऱ्यावर कच्च दूध लावल्याने काय होत? अविश्वसनीय फायदे करतील थक्क

चेहऱ्यावर कच्च दूध लावल्याने काय होत? अविश्वसनीय फायदे करतील थक्क

Jan 02, 2026 | 03:39 PM
४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

४० व्या वर्षी Kirti Kulhari पुन्हा पडली प्रेमात, वयापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्याला करतेय डेट

Jan 02, 2026 | 03:37 PM
“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

“जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहे तोवर…”; Akhil Bhartiya Sahitya संमेलनात मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

Jan 02, 2026 | 03:33 PM
‘असं’ एक रहस्यमय मंदिर जिथे आजही श्री कृष्णाचं हृदय धडधडतं; काय आहे याचं गूढ?

‘असं’ एक रहस्यमय मंदिर जिथे आजही श्री कृष्णाचं हृदय धडधडतं; काय आहे याचं गूढ?

Jan 02, 2026 | 03:33 PM
Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Amol Balwadkar : अजित दादांवर यापुढे बोलाल तर…; अमोल बालवडकरांचा इशारा

Jan 02, 2026 | 03:31 PM
Surya Dev: सूर्यदेवाच्या रथाला का असतात 7 घोडे? जाणून घ्या त्यामागील धार्मिक अर्थ

Surya Dev: सूर्यदेवाच्या रथाला का असतात 7 घोडे? जाणून घ्या त्यामागील धार्मिक अर्थ

Jan 02, 2026 | 03:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.