• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Know Which State Board Exams Are Considered Most Tough

‘या’ राज्यांची बोर्ड परीक्षा मानली जाते सर्वात कठीण; पहा महाराष्ट्राचे स्थान कितवे?

प्रत्येक राज्यांचे स्वतःचे असे वेगवेगळे बोर्ड असल्याने राज्यातील शिक्षण पद्धतीत तसेच अभ्यासक्रमात मोठा फरक पाहिला जातो. एनसीईआरटीने सगळ्या राज्यांतील SSC तसेच HSC बोर्ड परीक्षांचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून कोणत्या राज्याची बोर्ड परीक्षा भारतातील सगळ्यात कठीण बोर्ड परीक्षा आहे? याचे उत्तर मिळाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 31, 2024 | 05:00 PM
फोटो सौजन्य - Social media

फोटो सौजन्य - Social media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे शैक्षणिक बोर्ड आहेत, जे १०वी तसेच १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा आयोजित करतात. दरवर्षी या परीक्षेत लाखोंच्या संख्येत विद्यार्थी सहभागी होतात. चांगली बाब म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या भारताच्या वाढत्या लिटरेसी रेटला दर्शवते. प्रत्येक राज्यांचे स्वतःचे असे वेगवेगळे बोर्ड असल्याने राज्यातील शिक्षण पद्धतीत तसेच अभ्यासक्रमात मोठा फरक पाहिला जातो. बोर्ड वेगेवेगळे असल्याने परीक्षेतील प्रश्नसंचही वेगवेगळे असतात.

मुख्य बाब म्हणजे एनसीईआरटीने सगळ्या राज्यांतील SSC तसेच HSC बोर्ड परीक्षांचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून कोणत्या राज्याची बोर्ड परीक्षा भारतातील सगळ्यात कठीण बोर्ड परीक्षा आहे? याचे उत्तर मिळाले आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून तुमची SSC आणि HSC क्लिअर केली आहे तर स्वतःला भाग्यशाली समजा. कारण, महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड आयोजित परीक्षेत कठीण प्रश्नांचा ५३.५७% वापर केला गेला आहे, जो संपूर्ण भारतात दुसऱ्या स्थानी आहे.

हे सुद्धा वाचा: UPSC ची कमान नवीन अधिकाऱ्याच्या हातात; प्रीती सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती

तर पहिल्या क्रमांकावर त्रिपुरा राज्यातील त्रिपुरा माध्यमिक शिक्षण बोर्ड असून प्रश्नसंचात कठीणतेची टक्केवारी ६६.६% इतकी आहे. यानंतर गोवा बोर्ड (44.66%), छत्तीसगड माध्यमिक शिक्षण बोर्ड (44.44%) आणि पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण बोर्ड (33.33%) यांचे स्थान आहे. विश्लेषकांनी भारतातील १७ राज्यातील बोर्डांच्या प्रश्नसंचांचा अभ्यास करत, त्यांना कठीण प्रश्न आणि सोपे प्रश्न या दोन भागात विभागले आहेत.

विश्लेषकांच्या अनुसार, सोपे प्रश्न ते असतात ज्यांची उत्तरे योग्यरित्या देणे अपेक्षित असते. तर कठीण प्रश्न म्हणजे अशी प्रश्न ज्यांचे उत्तर देताना विद्यार्थ्यांचा घाम निघतो. एकंदरीत, कठीण प्रश्नात त्या प्रश्नांचा समावेश केला गेला ज्यांचे उत्तर मिळण्याचे प्रतिशत खूप कमी असतात. विश्लेषणात दिसून आले आहे कि हरियाणा, गोवा, हिमाचल प्रदेश तसेच ओडिशा राज्यात बोर्ड विद्यार्थ्यांच्या पाठांतराची क्षमता तपासतो, तर उत्तर प्रदेश, नागालँड, त्रिपुरा तसेच केरळ राज्यातील बोर्ड विद्यार्थ्यांच्या समजण्याच्या शैलीला पारखतो.

Web Title: Know which state board exams are considered most tough

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • Board Exams

संबंधित बातम्या

Maharashtra HSC 12th Result: बारावीच्या परीक्षेत राज्यात ४५ टक्के विद्यार्थी ६० टक्क्यांच्या आत
1

Maharashtra HSC 12th Result: बारावीच्या परीक्षेत राज्यात ४५ टक्के विद्यार्थी ६० टक्क्यांच्या आत

SSC Board exam result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! या तारखेला जाहीर होणार दहावीचा निकाल
2

SSC Board exam result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! या तारखेला जाहीर होणार दहावीचा निकाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

Upcoming iPhone: Apple च्या आयफोन 18 सिरीजबाबत नवी अपडेट! सप्टेंबरपूर्वीच मार्केटमध्ये होणार धिंगाणा, कंपनी घेऊ शकते हा निर्णय

ICC Women’s Cricket World Cup 2025 : शेफाली कि रेणुका कोणाची लागणार लाॅटरी? आज महिला विश्वचषकासाठी होणार टीम इंडियाची निवड

ICC Women’s Cricket World Cup 2025 : शेफाली कि रेणुका कोणाची लागणार लाॅटरी? आज महिला विश्वचषकासाठी होणार टीम इंडियाची निवड

Maharashtra Rain Update Live: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

LIVE
Maharashtra Rain Update Live: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी; दोघांना अटक

गडचिरोली : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण, अश्लील व्हिडीओ वायरल करण्याची धमकी; दोघांना अटक

झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता, घरी बनवून पहा मऊ अन् गोडसर फ्रेंच टोस्ट; अवघ्या १० मिनिटांची रेसिपी!

झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता, घरी बनवून पहा मऊ अन् गोडसर फ्रेंच टोस्ट; अवघ्या १० मिनिटांची रेसिपी!

Maharashtra Rain Alert:  महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे

Asia Cup 2025 : या तारखेला होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! सूर्या-आगरकर घेणार पत्रकार परिषद

Asia Cup 2025 : या तारखेला होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! सूर्या-आगरकर घेणार पत्रकार परिषद

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.