• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Know Which State Board Exams Are Considered Most Tough

‘या’ राज्यांची बोर्ड परीक्षा मानली जाते सर्वात कठीण; पहा महाराष्ट्राचे स्थान कितवे?

प्रत्येक राज्यांचे स्वतःचे असे वेगवेगळे बोर्ड असल्याने राज्यातील शिक्षण पद्धतीत तसेच अभ्यासक्रमात मोठा फरक पाहिला जातो. एनसीईआरटीने सगळ्या राज्यांतील SSC तसेच HSC बोर्ड परीक्षांचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून कोणत्या राज्याची बोर्ड परीक्षा भारतातील सगळ्यात कठीण बोर्ड परीक्षा आहे? याचे उत्तर मिळाले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 31, 2024 | 05:00 PM
फोटो सौजन्य - Social media

फोटो सौजन्य - Social media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे शैक्षणिक बोर्ड आहेत, जे १०वी तसेच १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा आयोजित करतात. दरवर्षी या परीक्षेत लाखोंच्या संख्येत विद्यार्थी सहभागी होतात. चांगली बाब म्हणजे बोर्डाच्या परीक्षेत वाढणारी विद्यार्थ्यांची संख्या भारताच्या वाढत्या लिटरेसी रेटला दर्शवते. प्रत्येक राज्यांचे स्वतःचे असे वेगवेगळे बोर्ड असल्याने राज्यातील शिक्षण पद्धतीत तसेच अभ्यासक्रमात मोठा फरक पाहिला जातो. बोर्ड वेगेवेगळे असल्याने परीक्षेतील प्रश्नसंचही वेगवेगळे असतात.

मुख्य बाब म्हणजे एनसीईआरटीने सगळ्या राज्यांतील SSC तसेच HSC बोर्ड परीक्षांचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून कोणत्या राज्याची बोर्ड परीक्षा भारतातील सगळ्यात कठीण बोर्ड परीक्षा आहे? याचे उत्तर मिळाले आहे. जर तुम्ही महाराष्ट्रातून तुमची SSC आणि HSC क्लिअर केली आहे तर स्वतःला भाग्यशाली समजा. कारण, महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्ड आयोजित परीक्षेत कठीण प्रश्नांचा ५३.५७% वापर केला गेला आहे, जो संपूर्ण भारतात दुसऱ्या स्थानी आहे.

हे सुद्धा वाचा: UPSC ची कमान नवीन अधिकाऱ्याच्या हातात; प्रीती सुदान यांची अध्यक्षपदी नियुक्ती

तर पहिल्या क्रमांकावर त्रिपुरा राज्यातील त्रिपुरा माध्यमिक शिक्षण बोर्ड असून प्रश्नसंचात कठीणतेची टक्केवारी ६६.६% इतकी आहे. यानंतर गोवा बोर्ड (44.66%), छत्तीसगड माध्यमिक शिक्षण बोर्ड (44.44%) आणि पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण बोर्ड (33.33%) यांचे स्थान आहे. विश्लेषकांनी भारतातील १७ राज्यातील बोर्डांच्या प्रश्नसंचांचा अभ्यास करत, त्यांना कठीण प्रश्न आणि सोपे प्रश्न या दोन भागात विभागले आहेत.

विश्लेषकांच्या अनुसार, सोपे प्रश्न ते असतात ज्यांची उत्तरे योग्यरित्या देणे अपेक्षित असते. तर कठीण प्रश्न म्हणजे अशी प्रश्न ज्यांचे उत्तर देताना विद्यार्थ्यांचा घाम निघतो. एकंदरीत, कठीण प्रश्नात त्या प्रश्नांचा समावेश केला गेला ज्यांचे उत्तर मिळण्याचे प्रतिशत खूप कमी असतात. विश्लेषणात दिसून आले आहे कि हरियाणा, गोवा, हिमाचल प्रदेश तसेच ओडिशा राज्यात बोर्ड विद्यार्थ्यांच्या पाठांतराची क्षमता तपासतो, तर उत्तर प्रदेश, नागालँड, त्रिपुरा तसेच केरळ राज्यातील बोर्ड विद्यार्थ्यांच्या समजण्याच्या शैलीला पारखतो.

Web Title: Know which state board exams are considered most tough

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • Board Exams

संबंधित बातम्या

Maharashtra HSC 12th Result: बारावीच्या परीक्षेत राज्यात ४५ टक्के विद्यार्थी ६० टक्क्यांच्या आत
1

Maharashtra HSC 12th Result: बारावीच्या परीक्षेत राज्यात ४५ टक्के विद्यार्थी ६० टक्क्यांच्या आत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.