• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Thoughts Of Dr Babasaheb Ambedkar That Change The Lives

आजही लाखो तरुणांचे आयुष्य बदलतात बाबासाहेबांचे ‘हे’ विचार; महामानवाची विचारसरणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. या विचारांचा अवलंब करून लाखोंच्या घरात तरुणांचे तसेच इतर लोकांचे आयुष्य बदलले आहे. तरुणांचे आयुष्य घडवणारे हे दिव्य विचार जाणून घ्या.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 06, 2024 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारताचे घटनाकार म्हणून सर्वत्र जगभरात ख्याती असणारे बाबासाहेब आंबेडकर जगातील प्रत्येकासाठी प्रेरणेचा एक स्रोत आहे. अशा व्यक्ती पुन्हा होणे नाही. भारताला योग्य दिशा दावणाऱ्या या महामानवाची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या विचारांनी अनेक तरुण तरुणी आपल्या जीवनाचे मार्ग शोधत आहेत. यश कसे मिळवले जाते? याचे उत्तम उदाहरण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचो संघर्षगाथा आहे. आयुष्याचा अर्थ काय असतो आणि त्याचे उद्दिष्टे कसे ठरवावेत? या गोष्टी समजून घेण्यासाठी आधी बाबासाहेबांचे विचार समजावे लागतील.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा

बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षणाला फार महत्व दिले. सुबल असो वा दुर्बल, समाजाच्या प्रत्येक घटकाला शिकण्यासाठी प्रेरित केले. समाजात समानता आणण्यासाठी शिक्षण फार महत्वाचे असून प्रत्येकाच्या प्रगतीसाठी शिक्षण हे अपरिहार्य आहे. त्यांच्या विचारसरणीत शिक्षणाला एक विशेष महत्व होते.

IPS अधिकारी संजय यांना करण्यात आले निलंबित; चंद्राबाबू नायडू यांच्या चौकशीची होती जबाबदारी

स्वाभिमानाशिवाय स्वातंत्र्य मिळवता येत नाही

जर समाजात आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे असेल. समाजात मान मिळवायचा असेल. तर पहिले स्वतःचा सन्मान करण्यास शिका. सन्मानासाठी लढा द्या. बाबासाहेब नेहमी म्हणत असत कि,”स्वाभिमानाशिवाय स्वातंत्र्य मिळवता येत नाही.” त्यांच्या विचारांवर आधारित संघर्षाची मानसिकता तरुणांना स्वतःच्या हक्कांसाठी उभे राहण्यास शिकवते.

सर्व माणसांना समानतेचा अधिकार असावा.

समाजात समानता असणे आवश्यक आहे. आजच्या तरुणांमध्ये जात, धर्म तसेच लिंग यावरून भेद कमी असणे ही गोष्ट बाबासाहेबांच्या विचारांची देन आहे. बाबासाहेब नेहमी म्हणायचे कि ‘सर्व माणसांना समानतेचा अधिकार असावा.’ या पृथ्वीवर जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती समान आहे.

महिला सक्षम झाल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही.

बाबासाहेबांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप प्रयत्न केले. ते म्हणाले, “महिला सक्षम झाल्याशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही.” आज अनेक महिला त्यांच्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहेत.

२०२५ मध्ये ‘या’ नोकऱ्या पाडतील पैशांचा पाऊस; कमवाल कोटींच्या घरात

आजच्या तरुणांसाठी प्रेरणा:

तरुणांनी संघर्ष, चिकाटी तसेच सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा, याबद्दल बाबासाहेबांचे काही विचार आहेत. बाबासाहेबांच्या विचारांमुळे तरुणांना संघर्ष, चिकाटी, आणि सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवायचा हे शिकता येते. त्यांचे सुविचार –

  • तुम्ही स्वाभिमानाने जगा.
  • शिक्षणाशिवाय तुम्ही तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देऊ शकत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी आजही तरुण पिढीला प्रेरित करते. त्यांचे विचार केवळ आयुष्याला दिशा देत नाहीत, तर एक उत्तम समाज घडवण्याचे स्वप्न दाखवतात.

Web Title: Thoughts of dr babasaheb ambedkar that change the lives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 05:15 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

वात-पित्त-कफ दोषामुळे त्रस्त आहात? जाणून घ्या प्रकृतीनुसार कोणते डिटॉक्स ड्रिंक ठरतील आरोग्यासाठी प्रभावी

चंद्रासारखे गुण बाळगणारी लोकं! कोण आहेत मूलांक २? काय आहेत विशेषतः? जाणून घ्या

चंद्रासारखे गुण बाळगणारी लोकं! कोण आहेत मूलांक २? काय आहेत विशेषतः? जाणून घ्या

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

तुझ्याकडे पैसे नसतील तर तुझ्या बायकोला…; पुण्यातील संतापजनक प्रकार उघडकीस

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

‘पुन्हा हल्ला केल्यास विनाश…’ ; इराणच्या धर्मगुरुंची अमेरिका आणि इस्रायलला चेतावणी

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Best Ropeway in India : आकाशातून निसर्ग पाहण्याचा अनोखा अनुभव घ्यायचा असेल तर ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम Ropeway Rides

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

Honda Activa साठी फक्त 3 हजार रुपयांचा EMI, कसे असेल संपूर्ण फायनान्शियल प्लॅनिंग?

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

IND vs PAK: संघ जाहीर झाला की नाही, पाकिस्तानचे Team Indiaला थेट आव्हान; ‘आम्ही त्यांना हरवू’

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Kalyan : खड्ड्यांनी घेतला एकुलत्या भावाचा बळी, कल्याणमधील हृदयद्रावक घटना

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.