
crime (फोटो सौजन्य: social media)
Karnatak Crime: बेंगळुरूमध्ये अल्पवयीन बॉक्सरचा लैंगिक छळ; प्रशिक्षकाविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा
आज आमची दोन मुल वाचली असती
या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेण्यात आल आहे. मात्र कुटुंबाने एक गंभीर आरोप केला आहे. तो म्हणजे टेम्पो चालवण्यासाठी १० हजाराची खंडणी आधी मागण्यात आली होती. सुरुवातीला खंडणी मागण्यात आली आणि मग नंतर कुटुंबाने वाद होवू नये म्हणून तक्रार केली होती. मात्र या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे. कुटुंबातील सदस्य म्हणतात आम्ही 30 एप्रिललाच पोलिसांना लेखी अर्ज दिला होता. आरोपी हे सगळे आम्हाला १० हजारांची खंडणी मागत आहे. त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारहाण पण केली आहे. पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. जर कदाचित कारवाई केली असती तर त्यांनी आज आम्हाला हा दिवस दाखवला नसता. आम्ही तक्रार केल्यावर पोलीस फक्त तपास करतोय एवढेच कारण सांगत होते. त्यांनी आम्हाला चक्क हाकलुन लावल. पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर आरोपी जेलमध्ये असते. आज माझी मुलं जिवंत असती. आम्हाला पोलिसांवर विश्वास नाही, केसचा तपास सीआयडी अथवा सीबीआयला वर्ग करा. आमच्या मुलांना न्याय द्या.. अशी मागणी त्यांनी केली आहे.
आरोपी अटकेत
मुख्य आरोपी शेखर बिराजदार, बलवीर बिराजदार, सागर पाटील यांना अटक करण्यात आली आहे. यांच्यावर खंडणीचा आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हा पोलीस करत आहेत. या प्रकरणात नवीन माहिती समोर येण्याची शक्यत आहे. या घटनेने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.
पीएमपीएमएल बसच्या धडकेत सफाई कामगाराचा मृत्यू, संघटना आक्रमक; 10 लाख रुपये भरपाईची मागणी
Ans: 10 हजार रुपयांच्या खंडणीच्या वादातून गोळीबार झाला.
Ans: आधी तक्रार देऊनही पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोप केला.
Ans: पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.