
राम मंदिर आणि काशी विश्वनाथांचे दर्शन करायचंय? IRCTC देत आहे 9 दिवसांत 8 धार्मिक स्थळ फिरण्याची संधी
Travel News : सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातील हे 5 शहर, बजेट ट्रिपसाठी परफेक्ट पर्याय
हा संपूर्ण टूर पॅकेज ८ रात्री आणि ९ दिवसांचा असणार आहे. या धार्मिक यात्रेची सुरुवात ९ सप्टेंबर २०२६ रोजी होईल. या यात्रेचा मुख्य उद्देश प्रवाशांना देशातील सर्वात प्रमुख आणि पवित्र धार्मिक स्थळांना एकदाच भेट देण्याची संधी देणे हा आहे.
या यात्रेत तुम्हाला उत्तर प्रदेशच्या चार प्रमुख शहरांतील प्रसिद्ध मंदिरांना भेट देऊ शकता. यात खालील ठिकाणांचा समावेश आहे.
टूर पॅकेजची खासियत म्हणजे तुम्हाला यात सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातील. एकदा का तुम्ही पॅकेज बुक केले की तुम्हाला कोणतीही काळजी घेण्याची गरज भासणार नाही. यात तुमच्या राहण्याची व्यवस्था, दोन वेळच्या जेवणाची आणि प्रवास विमा यांचा समावेश असेल. बुकिंगसाठी तुम्ही irctctourism.com या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.