Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून आहारात करा ‘या’ २० रुपयांच्या कडू भाजीचा समावेश, शरीर होईल शुगर फ्री

मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून आहारात कारल्याच्या रसाचे सेवन करावे. कारल्याचा रस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जाणून घ्या कारल्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2025 | 08:44 AM
कारल्याचा रस पिण्याचे फायदे

कारल्याचा रस पिण्याचे फायदे

Follow Us
Follow Us:

जगभरात मधुमेह या गंभीर आजाराचे रुग्ण वेगाने वाढतं आहेत. मधुमेह झाल्यानंतर दैनंदिन आहारात बदल करून अनेक सवयींवर निर्बंध घालावे लागतात. धावपळीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, जंक फूड, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. कारण मधुमेह शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतो. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. याशिवाय आहारात अनेक पथ्य पाळावी लागतात.(फोटो सौजन्य – iStock)

आंघोळीच्या पाण्यात हा 5 रुपयांचा पदार्थ मिसळा आणि कमाल पाहा, सांधेदुखीपासून त्वचेच्या संसर्गापर्यंत सर्व समस्या होतील दूर

मधुमेह झाल्यानंतर शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू लागते, याशिवाय उच्च रक्तदाब इतर अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे नैसर्गिक पदार्थांचे सेवन करत मधुमेहावर नियंत्रण मिळवावे. मधुमेह झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार करत आरोग्याची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याचे कसे करावे? यामुळे शरीराला काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कारल्याचे सेवन करावे. कारल्याचा रस किंवा कारल्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होईल. मधुमेह झाल्यानंतर कारल्याच्या भाजीचे सेवन करणे आवश्यक आहे. यामध्ये असलेले अँटी-डायबेटिक घटक शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढून रक्तामधील ग्लुकोज पातळी कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

कारलं खाण्याचे फायदे:

मधुमेह झाल्यानंतर कारल्याचे सेवन करावे. कारल्याचा रस, भाजी किंवा इतर कोणतेही पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. कारल्याचा रस प्याल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. कारल्यामध्ये चॅरेटिन आणि पॉलिपेप्टाइड-पी इत्यादी घटक आढळून येतात. या गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या कारल्याचे सेवन केल्यास आरोग्य सुधारते.

सांध्यांमधील लवचिकता वाढवण्यासाठी मधात मिक्स करा ‘या’ फळाची पावडर, वयाच्या ७० मध्ये हाडं राहतील टणक

कारल्याचा रस पिण्याचे फायदे:

कारल्याच्या रसामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. यामुळे शरीरात वाढलेली साखर नियंत्रणात राहते. कारल्याचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कारलं किसून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून त्यात चवीनुसार मीठ टाकून प्यावे. हा रस तुम्ही आठवड्यातून तीनदा किंवा नियमित पिऊ शकता. कारल्याचा रस प्याल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स आढळून येते.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: After diabetes should consume bitter gourd benefits of eating bitter gourd diabetics care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 08:44 AM

Topics:  

  • Diabetics
  • Health Care Tips
  • home remedies for Diabetes

संबंधित बातम्या

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन
1

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा
2

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल
3

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे
4

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.