अतिप्रमाणात साखर खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे दैनंदिन आहारात कमीत कमी साखर खावी. साखर खाल्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह किंवा रक्तदाब असंतुलित होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
मधुमेह झाल्यानंतर आहारात अतिसाखर युक्त पदार्थांचे आणि फळांचे सेवन अजिबात करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचते. रक्तात वाढलेली साखर शरीराला हानी पोहचवते.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात नेहमीच कारल्याचा रस किंवा मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
निक जोनास सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि स्वतःशी संबंधित अपडेट्स शेअर करत राहतो. चाहतेही सोशल मीडियावरील निकच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहतात. अलीकडेच निकने इंस्टाग्रामवर त्याच्या आजाराबद्दल सांगितले आहे.
रोज पांढरा भात खाणे चांगले आहे का? हा प्रश्न पडलाय. दैनंदिन जीवनात आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे भात. परंतु भात रोज खाणे शरीरा साठी चांगले आहे का? यावर विवेक…
Health Tips: हृदय आणि रक्तातील साखरेचे संतुलन राखण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. महिलांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो, अशात वेळीच काही गोष्टींचे पालन केले नाही तर आपल्या जीवाला धोका…
शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यानंतर लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र असे केल्यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. मधुमेह झाल्यानंतर शरीरात गंभीर आजार वाढण्याची जास्त शक्यता असते.
Pre-Diabetes Symptoms: मधुमेह हा एक गंभीर आजार आहे जो आता झपाट्याने वाढू लागला आहे. हा आजार होण्यापूर्वी प्री-डायबिटीज ही स्टेज समोर येत असते ज्यावर वेळीच उपचार करून आजाराचे गंभीर परिणाम…
हल्ली चुकीच्या जीवनशैलीमुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना मधुमेह होत आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते आणि आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. या लक्षणांकडे योग्य वेळी लक्ष…
मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू नये म्हणून आहारात कारल्याच्या रसाचे सेवन करावे. कारल्याचा रस आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जाणून घ्या कारल्याचे फायदे.
मधूमेह असणाऱ्या रुग्णांना फार जबाबदार राहावे लागते. अनेक पथ्य पाळावे लागतात. त्यांचे आयुष्य पथ्यावर असते. अशा वेळी त्यांनी काही खाद्य पदार्थ, मुख्यतः प्रोसेस्ड पदार्थ खाणे टाळले पाहिजे. त्यातील एक म्हणजे…
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी नाश्त्यामध्ये मिश्र कडधान्यांचा ढोकळा बनवून खावा. हा ढोकळा आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. शिवाय या पदार्थाचे सेवन केल्यास पोटही दीर्घकाळ भरलेले राहते.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता. या गोष्टींचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.