• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Chanakyaniti Says Women With These Qualities Are Really Lucky Nrak

‘हे’ तीन गुण असणाऱ्या स्त्रिया असतात खूपच भाग्यवान; वाचा काय सांगतात आचार्य चाणक्य

काही स्त्रिया अशा असतात लग्नानंतर त्या आपल्या कुटुंबाचे जीवन आनंदाने भरून देतात. या वातिरिक्त काही स्त्रियांच्या सवयी आणि दुर्गुणांमुळे त्यांच्या कुटुंबाची शांतता भंग पावते.

  • By Aparna Kad
Updated On: Apr 08, 2022 | 10:16 AM
‘हे’ तीन गुण असणाऱ्या स्त्रिया असतात खूपच भाग्यवान; वाचा काय सांगतात आचार्य चाणक्य
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

असे म्हणतात की लग्नानंतर मुलीचे भाग्य आणि भविष्य तिच्या पतीसोबत जोडले जाते आणि ते खरेही आहे म्हणजे लग्नानंतर पत्नी जे काही चांगले वाईट कर्म करते त्याचा चांगला वाईट प्रभाव पतीच्या जीवनावरही पडतो लग्न हे असे बंधन आहे. त्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते मग एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडणारच.

काही स्त्रिया अशा असतात लग्नानंतर त्या आपल्या कुटुंबाचे जीवन आनंदाने भरून देतात. या वातिरिक्त काही स्त्रियांच्या सवयी आणि दुर्गुणांमुळे त्यांच्या कुटुंबाची शांतता भंग पावते.

चाणक्य नीतीनुसार एका आदर्श स्त्रीमध्ये हे सात गन असेल तर तिचे कुटुंब आणि ती स्वतः भाग्य उजळवू शकते.

१. जी स्त्री धार्मिक असते मनोभावे व श्रद्धा पूर्वक भगवंतांचे पूजन करते अशा स्त्रीचा पती नेहमी धनवान असतो. तसेही भगवंतांचे मनोभावे पूजन केले तर त्या घरात देवी लक्ष्मी के सदा वास्तव्य असते त्याशिवाय यामुळे घरातील वातावरणही प्रसन्न राहते.

२. चाणक्य पुढे म्हणतात की जी स्त्री आपल्या घराकडे व्यवस्थित लक्ष देते आणि घरातले काम शांततेत आणि मन लावून करते. त्या स्त्रीचा पती हा नेहमी सुखी व समाधानी असतो जी स्त्री दारात आलेल्या याचकाला कधीही परत पाठवत नाही काहीना काही दानधर्म करीत राहते त्या स्त्रीचे घरही धनधान्याने नेहमी भरलेले राहते

३. जी स्त्री पैशाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करते. अनावश्यक खर्च टाळते व बचत करते अशी स्त्री तिच्या कुटुंबालाआर्थिकदृष्टया सक्षम बनविते.

 

Web Title: Chanakyaniti says women with these qualities are really lucky nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2022 | 10:11 AM

Topics:  

  • chanakya
  • chanakyaniti

संबंधित बातम्या

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!
1

Chanakya Niti: लग्नानंतर कसे व्हाल आनंदी? चाणक्याने सांगितले होते गुप्त रहस्य, वाचाच!

Chanakya Niti: महिलांना का म्हटले जाते आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि दुर्बलता? आचार्य चाणक्यांचे रहस्य
2

Chanakya Niti: महिलांना का म्हटले जाते आयुष्यातील सर्वात मोठी ताकद आणि दुर्बलता? आचार्य चाणक्यांचे रहस्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

अ‍ॅक्सिस बँकेने UPI वर भारतातील पहिले गोल्ड-बैक्ड क्रेडिट केले लाँच, ते कसे काम करते? जाणून घ्या

अ‍ॅक्सिस बँकेने UPI वर भारतातील पहिले गोल्ड-बैक्ड क्रेडिट केले लाँच, ते कसे काम करते? जाणून घ्या

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

इथे GST कमी तिथे Tata च्या ‘या’ कारची किंमत 1.55 लाखांपर्यंत कमी, कोणता व्हेरिएंट खरेदी केल्यास किती होईल फायदा?

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.