• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How Much Salt Should Be Eaten In A Day Know About Who Advice

एका दिवसात किती मीठ खाल्ले पाहिजे? हार्ट आणि किडनीच्या आजरांपासून वाचवेल WHO चा ‘हा’ सल्ला

आपल्या शरीराच्या चांगल्या कार्यासाठी मीठ म्हणजेच सोडियम खूप महत्वाचे आहे, परंतु मिठाचे अतिसेवन अनेक गंभीर आजारांना आमंत्रित करू शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 02, 2024 | 07:25 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कुठलाही पदार्थ असो, जर त्यात चवीनुसार मीठ नसेल तर तो पदार्थ रुचकर बनत नाही. पण मीठ फक्त जेवणाची चवच वाढवत नाही तर आपल्या शरीरातील सोडियमची मात्रा सुद्धा भरून काढतो. आपल्या शरीरासाठी मीठ खूप महत्वाचे आहे हे आपण सर्वेच जाणतो पण ते दिवसाला मीठ किती प्रमाणात खावे याची माहिती तुम्हाला आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया.

जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच (WHO) ने नुकताच एक अभ्यास केला आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की जर आपण मीठ कमी खाल्ले तर हृदयविकार आणि किडनीशी संबंधित समस्या आपण टाळू शकतो. डब्ल्यूएचओचा विश्वास आहे की यामुळे पुढील 10 वर्षांत सुमारे 3 लाख लोकांचे प्राण वाचू शकतात.

हे देखील वाचा: शापित गाव! एका रात्रीत निर्मनुष्य झालं राजस्थानचे ‘हे’ गाव; आजही या ठिकाणी जायला घाबरतात लोक

जगातील अनेक देशांमध्ये लोक पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात मीठ वापरत आहेत, ज्यामुळे आजार वाढत आहेत. भारतातही तेच घडत आहे. चला, या लेखात जाणून घेऊया की एका दिवसात आपण किती मीठ खाल्ले पाहिजे आणि त्याचे सेवन कमी करून अनेक रोगांचा धोका आपण कसा टाळू शकतो.

एका दिवसात किती मीठ खाल्ले पाहिजे?

डब्ल्यूएचओच्या एका नवीन अभ्यासानुसार, दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्ल्यास पुढील 10 वर्षांत हृदयविकार आणि मूत्रपिंडाच्या तीव्र आजारामुळे सुमारे 3 लाख मृत्यू टाळता येऊ शकतात. हा अभ्यास द लॅन्सेट पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झाला आहे. भारतात, एक व्यक्ती दिवसाला सरासरी 11 ग्रॅम मीठाचे सेवन करतो, जे जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. ति प्रमाणात मीठाचे सेवन हे हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्यांचे प्रमुख कारण आहे.

फक्त मीठ नाही तर तेलकट पदार्थ सुद्धा कमी करा

आपले शरीर निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार घेणे खूप गरजेचे आहे. आपल्याला समतोल आहारातून सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात, परंतु आपण मीठ आणि तेलाचे सेवन कमी केले पाहिजे, कारण त्यांचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

हे देखील वाचा: मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा ‘हा’ घरगुती उपाय, वेदनांपासून मिळेल आराम

भारतीय आहारात मीठाचा उपयोग

एका अहवालानुसार, भारतीय जेवणात मीठाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 2014 मध्ये, भारतीयांनी स्वयंपाक करताना 80% पेक्षा जास्त सोडियम वापरले होते. मात्र, अलीकडच्या काळात पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांचा वापर वाढल्याने हे प्रमाण बदलत आहे. खारट स्नॅक्स आणि रेडी टू इट खाद्यपदार्थांची विक्री झपाट्याने वाढली असून त्यामुळे भारतीयांचे सोडियमचे प्रमाण देखील वाढत आहे.

Web Title: How much salt should be eaten in a day know about who advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2024 | 07:25 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम, 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम, 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.