Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा लगेच अंघोळ करत असाल तर थांबा! जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य वेळ

काहींना जेवल्यानंतर लगेच अंघोळ करण्याची सवय असते. असे केल्यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर अतिरिक्त तणाव येतो, ज्यामुळे पचनक्रिया स्लो होऊन जाते. जाणून घ्या जेवल्यानंतर अंघोळ करण्याचे तोटे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2025 | 11:50 AM
जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा लगेच अंघोळ करत असाल तर थांबा! जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य वेळ

जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा लगेच अंघोळ करत असाल तर थांबा! जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य वेळ

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभर काम करून थकून घरी आल्यानंतर शरीर स्वच्छ करण्यासाठी अंघोळ केली जाते. अंघोळ केल्यामुळे आरोग्यासोबतच मनाला सुद्धा अनेक फायदे होतात. अंघोळ केल्यानंतर मन आणि शरीर प्रसन्न वाटू लागते. दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगण्यात आल्या आहेत. सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आहार, पाणी पिण्याच्या सवयी आणि आरोग्यासंबंधित अनेक गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे दीर्घकाळ निरोगी आणि फिट राहण्यासाठी अनेक लोक आयुर्वेदिक उपाय फॉलो करतात. पण बऱ्याचदा चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो, ज्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अनेक लोक जेवल्यानंतर लगेच अंघोळीला जातात. ही सवय चुकीची आहे. जेवल्यानंतर लगेच अंघोळीला जाऊ नये. यामुळे आरोग्याला हानी पोहचते. जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य वेळ? जेवल्यानंतर अंघोळ केल्यास शरीराला होणारे तोटे.(फोटो सौजन्य – istock)

शरीरात वाढलेले युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ हिरव्या चटणीचे सेवन, संधिवात होईल कायमचा गायब

ब्लड फ्लो कमी होतो:

जेवल्यानंतर शरीरातील रक्त डायजेस्टिव सिस्टीमकडे वळते, ज्यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. पण जेवल्यानंतर अंघोळ केल्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होते. तसेच शरीराच्या रक्तप्रवाह त्वचेकडे वळतो. यामुळे पचनक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. तसेच जेवल्यानंतर लगेच अंघोळ केल्यामुळे पचनक्रिया अतिशय स्लो होऊन जाते.

पचनक्रियेत अडथळे येतात:

अंघोळ करताना काही लोक थंड पाण्याचा वापर करतात तर काही गरम पाण्याचा वापर करतात. पण थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होऊन जाते. याचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे ऍसिडिटी वाढणे, अपचन किंवा गॅस होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे जेवणानंतर लगेच अंघोळ करू नये.

थकवा अशक्तपणा वाढतो:

शरीराची पचनक्रिया स्लो झाल्यानंतर संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम दिसून येतात. ज्यामुळे थकवा, अशक्तपणा वाढू लागतो. शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी चुकीच्या वेळी अंघोळ करू नये. जेवल्यानंतर थेट अंघोळ केल्यास शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात.

थुलथुलीत पोट- मांड्यांवरील चरबी झपाट्याने जाईल वितळून! उपाशी पोटी प्या ‘हे’ प्रभावी ड्रिंक, आठवडाभरात दिसून येईल फरक

कोणत्या वेळी अंघोळ करावी?

आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, जेवल्यानंतर ३० ते ४५ मिनिटांनंतर तुम्ही अंघोळ करू शकता. यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहते.तसेच अन्नपचन करण्यासाठी शरीराला योग्य तो वेळ मिळतो. याशिवाय शरीरावर अधिक दबाव येत नाही. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच अंघोळ करू नये.

FAQs (संबंधित प्रश्न)

गरम पाण्याने आंघोळ केल्यास काय होते?

गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान आणखी वाढते, ज्यामुळे पचनक्रिया अधिक मंद होऊ शकते.

हलके जेवणानंतर लगेच आंघोळ करता येते का?

हलके जेवणानंतर लगेच आंघोळ करणे टाळलेलेच बरे, पण जर करायचेच असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणे थोडे सुरक्षित आहे.

जेवणानंतर किती वेळाने अंघोळ करावी?

जेवणानंतर साधारणपणे १-२ तास थांबून मग आंघोळ करावी, असे आरोग्य तज्ञांचे मत आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: If you are also taking a bath immediately after eating stop know the right time to bathe shower after meal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • health
  • Health Care Tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब
1

अनेक आजारांवर रामबाण उपाय! आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला ‘हा’ पदार्थ सर्दी- खोकला करेल गायब

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ
2

शरीरसंबंधित गंभीर आजारांपासून कायमच राहाल दूर! दिवसभरातील ‘या’ वेळांमध्ये करा पाण्याचे सेवन, शरीर राहील स्वच्छ

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी
3

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी
4

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.