फक्त चव नाही, पोषणही महत्त्वाचे! मूग, तूर की चणा? प्रोटीनसाठी कोणती डाळ सर्वात उत्तम, जाणून घ्या
मान्सूनमध्ये हवेत ओलावा जास्त असल्याने जीवाणू आणि विषाणूंना वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळते. त्यामुळे डोळ्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता अधिक वाढते.
हातांवर असलेले जंतू थेट डोळ्यांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे हात स्वच्छ न धुता डोळ्यांना स्पर्श करणे टाळणे गरजेचे आहे.
पावसाचे किंवा साचलेल्या पाण्याचे थेंब डोळ्यांत गेल्यास संसर्ग, अॅलर्जी किंवा जळजळ होण्याची शक्यता वाढते.
लेन्स वेळेवर स्वच्छ न करणे किंवा जास्त वेळ वापरणे यामुळे डोळ्यांत जंतूंची वाढ होऊन संसर्गाचा धोका वाढू शकतो.
ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.






