• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Shivaji Maharaj Punyatithi When And Where Did Shivaji Maharaj Die

Shivaji Maharaj Punyatithi : शिवरायांचे महानिर्वाण कधी आणि कुठे झाले ?

छत्रपती शिवरायांच्या मृत्यूबाबत अनेक समज गैरसमज आहेत. इतिहासकारांमध्येही खूप मतमतांतरे पाहायला मिळतात. याबाबत इतिहास आणि संशोधक नेमकं काय म्हणतात ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 03, 2025 | 01:53 PM
Shivaji Maharaj Punyatithi : शिवरायांचे महानिर्वाण कधी आणि कुठे झाले ?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

” हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा ” असं शिवरायांच्या अनेक विचारांपैकी हे एक वाक्य इतिहासात अमर आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात म्हणजेच वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्नराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. शहाजी राजांनी पाहिलेल्या स्वराज्याचं स्वप्न जिजाऊ आणि शिवरायांनी सत्यात उतरवलं. मुठभर सैन्य, हजारांच्या संख्येने आक्रमण करणाऱ्या परकीय सत्ता, यांच्यासमोर निभाव लागणं मोठं दिव्य स्वराज्यासमोर होतं. मात्र कधी गनिमी कावा तर ढाल तलवारींनी मराठ्यांनी परकीय सत्तांना दणाणून सोडलं होतं. महाराष्ट्रात म्हणजेच स्वराज्याच्या मातीत पाय ठेवणारा परमुलुखातील प्रत्येक सरदार शिवरायांना घाबरुन असे. राजांचं कार्यकाळ अवघ्या सुमारे 35 वर्षांचा होता. या पस्तीस वर्षांच्या कार्यकाळात राजांनी पहिली मोहिम जिंकली ती तोरणा किल्याची आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. त्यानंतर अनेक किल्ले स्वराज्यात आले. अफजल खान, सिद्धी जोहर ,दिलेर खान अशा कितीतरी स्वराज्यावर चालून येणाऱ्या यवनांचा राजांनी खात्मा केला.

अवघ्य़ा पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत एवढा डोलारा सांंभाळण्यासाठी स्वराज्यात जीवाला जीव देणारी मातब्बर सरदारही होते. सततच्या धावपळी, नव्या मोहिमा, राजकारणातील डावपेच, सत्ता, स्वराज्य, घर कुटुंब या सगळ्यात कालांतराने राजांची तब्बेत ढासळत गेली. अखेर स्वराज्याचा हा तेजस्वी सूर्य 3 एप्रिल 1680 मध्ये मावळला. राजांच्या महानिर्वाणावरुन देखील इतिहासकारांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. राजांनी अखेरचा श्वास रायगडावर घेतला.राजांची समाधी देखील रायगडावर आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल विविध मते आहेत. काही ऐतिहासिक संदर्भांनुसार महाराजांना ताप आणि अतिसारामुळे मृत्यू झाला, तर काही संशोधक असेही सांगतात की त्यांना विषप्रयोग करून मारण्यात आले. तथापि, याबाबत निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत.

राजांनी अनेक सरदारांना वतनदारांना सळो कि पळो करुन सोडलं होतं. स्वराज्यात जसे जीवाला जीव देणारे सरदार होते तसेच पदासाठी हपापलेले आणि फितुरी करणारे ही होते. अनेकांना शिवरायांच्या धाडसाचं आणि कर्तृत्वाबाबत असुरक्षितता होती. राजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालट झाली. यावेळी अनेक फितुरांनी आणि परकीय सत्तांनी आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मात्र शंभूराजेंनी कटकारस्थान रचणाऱ्य़ांचा डाव वेळोवेळी हाणून पाडला. शिवरायांच्या मृत्यूनंतरच बादशाह औरंगजेबाने पहिल्यांदाच महाराष्ट्रात पाऊल ठेवलं. महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी रायगड किल्ल्यावर बांधण्यात आली. आजही लाखो शिवभक्त त्यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन करतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आणि पराक्रम यामुळेच ते भारताच्या इतिहासात अजरामर झाले. त्यांचे कार्य आणि ध्येय आजही अनेकांना प्रेरणा देते.त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते, याबाबत आजही संशोधन सुरू आहे, पण त्यांच्या निधनाने मराठा साम्राज्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं हे निश्चित आहे.

Web Title: Shivaji maharaj punyatithi when and where did shivaji maharaj die

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या

अहो iPhone नाही, हा तर itel! केवळ 7,299 रुपयांच्या किंमतीत दमदार स्मार्टफोन लाँच! स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घ्या

Nov 14, 2025 | 01:15 PM
Varun Chakravarthy सांभाळणार या संघाची कमान! T20 मध्ये या संघाला बनवणार का चॅम्पियन?

Varun Chakravarthy सांभाळणार या संघाची कमान! T20 मध्ये या संघाला बनवणार का चॅम्पियन?

Nov 14, 2025 | 01:08 PM
Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये NDA आघाडीवर! महाराष्ट्राच्या भाजप नेत्याने थेट सांगितला मॅजिकल आकडा

Bihar Election Result 2025 : बिहारमध्ये NDA आघाडीवर! महाराष्ट्राच्या भाजप नेत्याने थेट सांगितला मॅजिकल आकडा

Nov 14, 2025 | 01:00 PM
मराठी मनाचा कन्नड रत्न कविश शेट्टी आफ्टर OLC’मध्ये अवतरणार, चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल

मराठी मनाचा कन्नड रत्न कविश शेट्टी आफ्टर OLC’मध्ये अवतरणार, चित्रपटातील डॅशिंग, चार्मिंग लूक व्हायरल

Nov 14, 2025 | 12:59 PM
Nitish Kumar Poster: ‘बिहार का मतलब नीतीश कुमार’, पाटण्यातील जेडीयू कार्यालयाबाहेर बॅनर, ‘सुशासन बाबू’ची जादू पुन्हा दिसणार का?

Nitish Kumar Poster: ‘बिहार का मतलब नीतीश कुमार’, पाटण्यातील जेडीयू कार्यालयाबाहेर बॅनर, ‘सुशासन बाबू’ची जादू पुन्हा दिसणार का?

Nov 14, 2025 | 12:52 PM
Indonesia : इंडोनेशियातील मध्य जावामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू, 21 जण बेपत्ता

Indonesia : इंडोनेशियातील मध्य जावामध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात दोन जणांचा मृत्यू, 21 जण बेपत्ता

Nov 14, 2025 | 12:43 PM
Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा

Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा

Nov 14, 2025 | 12:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Raigad : पेण तालुक्यात 4 वर्षाची चिमुकली बेपत्ता, 24 तास उलटून देखील मुलीचा तपास नाही

Nov 14, 2025 | 12:33 PM
Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Ulhasnagar : सिंधी समाजाच्या निषेधार्थ सिंधी एकता पत्रकार मंचाची ऐतिहासिक आक्रोश रॅली

Nov 14, 2025 | 11:51 AM
Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Sunil Tatkare : रायगडच्या कर्जत, खोपोली, माथेरानमधील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले

Nov 14, 2025 | 11:46 AM
Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Kalyan News : कल्याणमध्ये प्रथम येणाऱ्याला एक्टिवा भेट! शिंदे गटाकडून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना

Nov 13, 2025 | 07:55 PM
Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Thane : ठाण्यात एमडी ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

Nov 13, 2025 | 07:42 PM
Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Raigad : कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का

Nov 13, 2025 | 07:34 PM
Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Raigad : महाडमध्ये राष्ट्रवादी-भाजप युतीची घोषणा; स्थानिक राजकारणात नवी समीकरणं

Nov 13, 2025 | 07:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.