Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्तात इंचभरसुद्धा वाढणार नाही साखर! आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश, मधुमेह- कोलेस्ट्रॉल कायमचे होईल गायब

रक्तात वाढलेल्या साखरेमुळे संपूर्ण शरीराचे नुकसान होते. त्यामुळे रोजच्या आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि पौष्टिक फळांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2025 | 02:03 PM
रक्तात इंचभरसुद्धा वाढणार नाही साखर! आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश

रक्तात इंचभरसुद्धा वाढणार नाही साखर! आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश

Follow Us
Close
Follow Us:

मधुमेह झाल्यानंतर कायमच शरीराची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण मधुमेह कधीच बरा होत नाही. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरातील कोणत्याही अवयवाला इजा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे रक्तातील साखर कायमच नियंत्रणात असणे गरजेचे आहे. बऱ्याचदा चुकीच्या डाएट आणि जीवनशैलीतील बदलांमुळे रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. रक्तात वाढलेल्या साखरेकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवावर जखमा होऊन शरीराचे नुकसान होते. आहारात खाल्ले जाणारे गोड पदार्थ थेट शरीरावर परिणाम करतात. याशिवाय बैठी जीवनशैली, झोपेची कमतरता, शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या भाज्यांचा आहारात समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

पोटात गच्च भरलेला गॅस कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, काही मिनिटांमध्ये गायब होईल अपचनाची समस्या

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश:

दोडका:

अनेकांना भाज्या खायला अजिबात आवडत नाही. पण रोजच्या आहारात नियमित भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा दोडक्याच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे शरीरात नैसर्गिक इन्सुलिनचे घटक वाढतात आणि शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाहीत. दोडक्याची भाजी सहज पचन होते. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दोडक्याच्या भाजीचे सेवन करावे.

कोथिंबीर:

जेवणातील सर्वच पदार्थांमध्ये भरपूर कोथिंबीर टाकली जाते. लहान मुलांना कोथिंबीर खायला आवडत नाही. पण मुलांना कोणत्या ना कोणत्या पदार्थांमधून कोथिंबीर खाण्यास द्यावी. कोथिंबीर खाल्ल्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, पचनसंस्था मजबूत राहण्यास मदत होते. शरीराला उज देण्यासाठी कोथिंबिरीची बारीक पाने अतिशय प्रभावी ठरतात.

शेगव्याच्या पानांची भाजी:

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांचे सेवन करावे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा शेवग्याच्या पानांची भाजी बनवून खावी. याशिवाय सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात शेवग्याच्या पानांची पावडर मिक्स करून प्याल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाईल आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. मधुमेह झाल्यानंतर डोळ्या औषधांसोबतच शेवग्याच्या पानांचे आणि इतरही घरगुती पदार्थांचे आहारात सेवन करावे.

वारंवार गुडघ्यांमध्ये वेदना होतात? औषधांचे सेवन करण्याआधी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, कायमचा मिळेल आराम

FAQs (संबंधित प्रश्न)

मधुमेह कशामुळे होतो?

स्वादुपिंडातून इन्सुलिनचे उत्पादन कमी झाल्यास किंवा स्वादुपिंड तयार झालेले इन्सुलिन प्रभावीपणे वापरू शकत नसल्यास मधुमेहाचा त्रास होतो.

मधुमेहाचे प्रकार कोणते आहेत?

प्रकार १ मधुमेह, प्रकार २ मधुमेह, गरोदरपणातील मधुमेह (गरोदरपणात होणारा मधुमेह).

मधुमेह आणि हृदयविकार यांचा संबंध आहे का?

होय, मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे हृदय आणि रक्ताभिसरणाचे आजार होण्याचा धोका वाढतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Sugar will not increase even an inch in the blood include these vegetables in your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2025 | 02:03 PM

Topics:  

  • diabetes
  • healthy food
  • how to cure Diabetes

संबंधित बातम्या

संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ भाज्यांचे करा सेवन
1

संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ भाज्यांचे करा सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.