भविष्यात जागतिक स्तरावर मधुमेहाचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. याबद्दल बऱ्याच काळापासून इशारे दिले जात आहेत. परंतु जर तुम्हाला मधुमेह होण्याचे टाळायचे असेल, तर तुम्ही १०-१०-१० नियम वापरून पाहू शकता
मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तातील साखर वाढल्यानंतर डोळ्यांना हानी होण्याची शक्यता असते.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा मधुमेह नियंत्रणात राहत नाही. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून घेणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.
राजधानी दिल्लीत डायबिटीस वेगाने पसरत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दिल्लीतील प्रत्येक ३ पैकी १ व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. का वाढत आहे आणि ते कसे रोखायचे जाणून घेऊया
मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे शरीरावर जखमा होणे, थकवा, तहान लागणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मधुमेह वाढल्यानंतर शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याला हानी पोहचते. मधुमेह वाढल्यानंतर हृदयावर अतिरिक्त तणाव येतो, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊ शकतो.
मैदा, ब्रेड, नूडल्स अशा पदार्थांमुळे तुमची साखरेची पातळी ३०० च्या वर जाऊ शकते. डॉ. सिंग सल्ला देतात की तुम्ही त्यांचे सेवन ताबडतोब थांबवावे अन्यथा शरीर हळूहळू आतून नष्ट करू शकतात,…
मधुमेह झाल्यानंतर शरीरातील सर्वच अवयवांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मधुमेहाचे रुग्ण जेव्हा इन्सुलिन घेतात तेव्हा ते बऱ्याचदा काही सामान्य चुका करतात. या चुकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त अर्थात हायपरग्लायसेमिया किंवा खूप कमी अर्थात हायपोग्लायसेमिया होऊ शकते
डायबेटीक फुट गँगरीन आजार झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. याशिवाय पायामध्ये संसर्ग वाढल्यास पाय कापून टाकण्याची वेळ येते. जाणून घ्या डायबेटीक फुट गँगरीनची लक्षणे आणि उपाय.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात नेहमीच कारल्याचा रस किंवा मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
नव्या शालेय वर्षाची सुरुवात उत्साहकारक असते, तशीच ती काही आव्हानेही घेऊन येते आणि डायबेटिसग्रस्त मुलांच्या पालकांसाठी ती विशेषत्वाने आव्हानात्मक असते. यासाठी नक्की काय करावे याबाबत जाणून घेऊया
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी केवळ औषधच नाही तर आहारदेखील उपयुक्त ठरू शकतो. आम्ही तुम्हाला एका अशा आहार योजनेबद्दल सांगत आहोत जो संशोधनात मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे
मधुमेह झाल्यानंतर दुर्लक्ष केल्यामुळे शरीरातील इतर अवयवांना सुद्धा इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार घेऊन आरोग्याची जास्त काळजी घ्यावी.
मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. साखर ही एक सामान्य समस्या बनली आहे किंवा जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या घरात ती एक समस्या वाढत चालली आहे. मधुमेहाच्या रुग्णाला त्याच्या आहाराची विशेष काळजी…
चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे, मधुमेह आजकाल एक मोठी समस्या होत आहे, सध्या एक साथीचा रोग बनत आहे. जेव्हा हा आजार होतो तेव्हा स्वादुपिंडातील इन्सुलिनचे उत्पादन कमी होते. ज्यामुळे…
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे जो आजकल लहान मुलांमध्येही झपाट्याने वाढत चालला आहे. मुलांच्या काही वाईट सवयींमुळे त्याचा धोका आणखी वाढू शकतो. या सवयींना वेळीच आळा घाला नाहीतर पुढे…
रक्तातील साखरेचे प्रमाण शरीरात अतिप्रमाणात वाढू लागल्यानंतर आरोग्याला हानी पोचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.
डायबिटीस हा एक असा आजार आहे जो दिवसेंदिवस फैलावत आहे. आज एक ठराविक वयाचा टप्पा पार केल्यानंतर प्रत्येकाला काही आजार होत असतात. डायबिटीस हा त्यातीलच एक आजार आहे. म्हणूनच कंदाची…