जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी.
जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आहारात होणारे बदल आणि आनुवंशिकतेचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. रक्तात…
World Diabetes Day : एका सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की दुबईमध्ये झोरा सिद्धूची गळा चिरून हत्या करण्यात आली. बिश्नोईच्या सूचनेनुसार सिद्धू टोळीचा हँडलर म्हणून काम करत…
नवीन एन्शुअर डायबिटीज केअर सूत्रीकरणामध्ये मधुमेह व्यवस्थापनासह मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या घटकांचे प्रगत संयोजन आहे. नवीन सूत्रीकरणामध्ये पुढील गोष्टी आहेत.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात ही गंभीर लक्षणे दिसून येतात. जाणून घ्या सविस्तर.
मधुमेहाच्या रुग्णांनी भात शिजवताना त्यात तूप, दालचिनी पावडर किंवा जास्त पाण्याचा वापर करावा. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि कधीच मधुमेह वाढत नाही. जाणून घ्या सविस्तर.
रक्तात वाढलेल्या साखरेमुळे संपूर्ण शरीराचे नुकसान होते. त्यामुळे रोजच्या आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि पौष्टिक फळांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात.
भविष्यात जागतिक स्तरावर मधुमेहाचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे. याबद्दल बऱ्याच काळापासून इशारे दिले जात आहेत. परंतु जर तुम्हाला मधुमेह होण्याचे टाळायचे असेल, तर तुम्ही १०-१०-१० नियम वापरून पाहू शकता
मधुमेह झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अतिशय गंभीर समस्या उद्भवू लागतात. या समस्यांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. रक्तातील साखर वाढल्यानंतर डोळ्यांना हानी होण्याची शक्यता असते.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे आणि गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण तरीसुद्धा मधुमेह नियंत्रणात राहत नाही. रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.
वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करून घेणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात.
राजधानी दिल्लीत डायबिटीस वेगाने पसरत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दिल्लीतील प्रत्येक ३ पैकी १ व्यक्ती या आजाराने ग्रस्त आहे. का वाढत आहे आणि ते कसे रोखायचे जाणून घेऊया
मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे शरीरावर जखमा होणे, थकवा, तहान लागणे इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मधुमेह वाढल्यानंतर शरीरात अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्याला हानी पोहचते. मधुमेह वाढल्यानंतर हृदयावर अतिरिक्त तणाव येतो, ज्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊ शकतो.
मैदा, ब्रेड, नूडल्स अशा पदार्थांमुळे तुमची साखरेची पातळी ३०० च्या वर जाऊ शकते. डॉ. सिंग सल्ला देतात की तुम्ही त्यांचे सेवन ताबडतोब थांबवावे अन्यथा शरीर हळूहळू आतून नष्ट करू शकतात,…
मधुमेह झाल्यानंतर शरीरातील सर्वच अवयवांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मधुमेहाचे रुग्ण जेव्हा इन्सुलिन घेतात तेव्हा ते बऱ्याचदा काही सामान्य चुका करतात. या चुकांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त अर्थात हायपरग्लायसेमिया किंवा खूप कमी अर्थात हायपोग्लायसेमिया होऊ शकते
डायबेटीक फुट गँगरीन आजार झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या वाढू लागतात. याशिवाय पायामध्ये संसर्ग वाढल्यास पाय कापून टाकण्याची वेळ येते. जाणून घ्या डायबेटीक फुट गँगरीनची लक्षणे आणि उपाय.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात नेहमीच कारल्याचा रस किंवा मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
नव्या शालेय वर्षाची सुरुवात उत्साहकारक असते, तशीच ती काही आव्हानेही घेऊन येते आणि डायबेटिसग्रस्त मुलांच्या पालकांसाठी ती विशेषत्वाने आव्हानात्मक असते. यासाठी नक्की काय करावे याबाबत जाणून घेऊया