Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘चार वर्षांपासून मी…’, मनसे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता व्यक्त केली खंत

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी बरचं राजकारण झाले त्याचबरोबर पक्षांमध्ये युती सुद्धा झाल्या. कल्याणमधील बैठकीला आमदार राजू पाटील यांनी उपस्थित राहून श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता खंत व्यक्त केली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 13, 2024 | 01:53 PM
‘चार वर्षांपासून मी…’, मनसे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता व्यक्त केली खंत
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : कल्याण ग्रामीणमधील बैठकीमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी त्यांनी नाव न घेता खंत व्यक्त करून दाखवली आहे. बैठकीमध्ये राजू पाटील म्हणाले की, गेल्या चार वर्षापासून मी पाण्यासाठी भांडतोय. १४० एमएलटी पाणी कोटा जो आपल्या हक्काचा आहे, त्यासाठी भांडतोय, दुर्दैवाने सांगतो इथल्या एकाही लोकप्रतिनीधीने मला साथ दिली नाही. आत्ता सर्व व्यवस्थित झाले आहे. लवकर पाणी समस्या सुटणार आहे. पाणी समस्येबाबत त्यांनी नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री रविंद्र चव्हाण याच्या असहकार्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी खंत व्यक्त केली आहे.

[read_also content=”पनवेल बस स्थानकाजवळील धोकादायक जाहिरात फलकांवर पालिकेचा हातोडा, आयुक्त मंगेश चितळे आक्रमक https://www.navarashtra.com/maharashtra/dangerous-billboards-near-panvel-bus-station-commissioner-mangesh-chitale-aggressive-547212.html”]

कल्याण ग्रामीणमधील २७ गावातील समस्यांबाबत नागरीकांसोबत एका बैठकीचे आयोजन पाटीदार सभागृहात करण्यात आले होते. भाजप माजी नगरसेवक रमाकांत पाटील आणि जालिंदर पाटील यांच्या उपस्थितीत नागरीकांसोबत ही बैठक पार पडली या बैठकीला आमदार पाटील उपस्थित होते. नागरीकांनी समस्यांचा पाढा वाचला. त्याबाबत मनसे आमदार पाटील यांनी समस्या का सुटली नाही, हे नागरीकांना समजावून सांगितले. कल्याण ग्रामीणमध्ये पाण्याचा ज्वलंत प्रश्न आहे, तो काय सुटला नाही. आत्ता कसा सुटणार आहे अशी माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, ठाण्याचे आमदार प्रताप सररनाईक यांनी मिरा भाईंदरसाठी १० एमएलडीची मागणी केली, ती मंजूर करण्यात आली. हे पाणी बारवी धरणातून मिळणार आहे. मी १४० एमएलडी पाणी कोटा मंजूर व्हावा यासाठी चार वर्षापासून भांडतोय. दुर्दैवाने सांगतो की, स्थानिक एकही लोकप्रतिनिधींना साध दिली नाही. याविषयी मी मागणी केली, आयुक्त आजारी पडले. दुसऱ्या दिवशी मंत्रालयात बैठक घेतली गेली, पाण्याचं राजकारण सुरु होते. आत्ता युती झाली आहे. आत्ता सर्व व्यवस्थीत होईल, येत्या पंधरा दिवसात ही पाणी समस्या सुटणार काहीसा दिलासा मिळणार आहे. जोपर्यंत पाणी समस्या सुटणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असे आश्वासन आमदार पाटील यांनी नागरीकांना दिले आहे.

Web Title: Mns mla raju patil expressed regret over the non cooperation of mp shrikant shinde and minister ravindra chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2024 | 01:53 PM

Topics:  

  • kalyan
  • Minister Ravindra Chavan
  • MNS MLA Raju Patil
  • MP Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव
1

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट
2

KDMC News: कल्याणकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार! उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…
3

Kalyan Crime news: शिष्टाचार आणि वागणुकीचे मूलभूत येत नसल्याने चार वर्षीय मुलीची हत्या; त्यानंतर गादीत गुंडाळून…

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.