मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो उत्तर भारतीयांचा भज पक्षात पक्षप्रवेश झाला आहे. डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव, जैन कॉलनीमधील शेकडो उत्तर भारतीय बांधवांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहेत, त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये टीका करण्याचा एकही चान्स कार्यकर्ते सोडत नाहीत. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवशी एक बॅनर लावण्यात आले आहे, ते बॅनरची चर्चा सध्या…
पर्यावरणपूरक विजेचा स्त्रोत असलेल्या सोलार एनर्जी सिस्टीम नव्या इमारतीना बंधनकारक करण्यात आले आहे. तरीसुद्धा जुन्या इमारतीवर मात्र अशाप्रकारची सोलार प्रणाली नाही. इमारतीवर सोलर प्रणाली बसविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने…
कल्याण डोंबिवली रनर ग्रुप ५०० मॅरॅथॉनर्स असलेली संस्था गेली ९ वर्ष डोंबिवली कल्याणमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी बरचं राजकारण झाले त्याचबरोबर पक्षांमध्ये युती सुद्धा झाल्या. कल्याणमधील बैठकीला आमदार राजू पाटील यांनी उपस्थित राहून श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता खंत व्यक्त केली आहे.
कल्याण पूर्वमध्ये जे स्पोर्ट क्लबच्या आरक्षण होते. खरंतर गेले अनेक वर्षापासून मी पाठपुरावा करत आहे. पण महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांनी कधी त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही.
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांना मिळण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा-रवींद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम मंत्री) डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदानात आज विकसित भारत संकल्प यात्रेस सुरुवात झाली.
महापालिकेने फेरीवाल्याच्या अंतर्गत धोरण योग्य प्रकारे राबविले नसताना फेरीवाल्यांच्या विरोधात केली जाणारी कारवाई ही एकतर्फी असल्याचा आरोप शिवगर्जना या संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
वसई तालुक्याची गुन्हेपार्श्वभूमी वाढत चालली आहे. वसईचे नागरिकीकरण २५ लाखांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. रोज नवनवीन गुन्हेगारीची प्रकरणे न्यायालयात येत आहेत.
चाणक्य 2500 वर्ष पूर्वी सांगून गेले. चोर, दरोडेखोर, लुटारू, बलात्कारी आले की समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे, त्यावेळी राजा चाणक्य होते आता प्रधानमंत्री आहे, हे सगळे एकत्र आलेत याचा…
मंत्री आणि मंत्री कार्यालयाची दिशाभूल करुन परस्पररित्या निर्णय घेतल्याबद्दल मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विभागाच्या सहसचिवाला आज जोरदार झटका दिला आहे. एका अधिका-याने हेतूपूरस्सरपणे केलेल्या कृतीची गंभीर दखल घेत त्या अधिका-याची…
मुख्य इमारती व इमारत परिसरातील देखभाल दुरुस्ती होणे हे अतिशय महत्वाचे आहे. त्या अनुषंगाने येथील स्थानिक लोकप्रतिनिधी मंत्री व आमदार उदय सामंत आदींशी चर्चा करुन ध्यानात आले की, या सर्वसाधारण…