कल्याणमध्ये पावसामुळे सहा घरे कोसळली होती, या सहा घराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ही कुटूंबे आता उघड्यावर पडली आहेत. या सहा कुटूंबाना मनसे आमदार राजू पाटील यांनी घरे बांधण्याकरिता…
लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी बरचं राजकारण झाले त्याचबरोबर पक्षांमध्ये युती सुद्धा झाल्या. कल्याणमधील बैठकीला आमदार राजू पाटील यांनी उपस्थित राहून श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता खंत व्यक्त केली आहे.
मनसे आमदार यांनी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही हेच ट्वीट केले आहे. त्यांच्या या ट्वीटची दखल घेऊन मुख्यमत्र्यांकडून आतातरी या पूलाचे लोकार्पण होणार की नाही याविषयी राजकीय…
मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करीत काही सूचना दिल्या. त्यांना खरंच प्रमाणिकपणे रस्त्याची वाहतूक कोंडी कमी करायचे असेल तर आमच्या काही सूचना आहेत या या सूचनांची दखल घ्यावी.
हिंदू नवं वर्ष आणि दिपावलीला डोंबिवलीच्या फडके रोडवर मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर एकत्र येत असतात. या परिसराला मनसे आमदार राजू पाटील यांच्या वतीने विशेष आकर्षित विद्युत रोषणाई केली जात असते.
राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांनी खासदार श्रीकांत शिंदे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला आहे. रोहित पवार यांच्या दाव्यावर भाष्य करताना मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण…
कल्याण/डोंबिवली : डोंबिवलीतील शिंदे गटातील एक मोठा पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो म्हणून डोंबिवलीतील फेरीवाल्यांची समस्या सुटत नाही. पोलिसांनी पुरावा मागितला. तर आम्ही पुरावे देऊ, असा गौप्यस्फोट मनसे आमदार राजू पाटील यांनी…
खड्डे भरण्याच्या कामात ४० टक्के लाच घेतली जाते..ठाण्याचे आयुक्त चांगलं काम करतायत.. मात्र इथल्या अधिकाऱ्यानी कल्याण डोंबिवलीला निसर्गावर सोडलंय, पालिका ऑटो मोडवर सुरु असल्याची टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी…
कल्याण : सर्व सुविधा मिळणार म्हणून ग्रामस्थांनी एक वर्षाकरीता भंडार्ली येथे डंपिंग ग्राऊंड सुरु करण्याची परवानगी दिली. मात्र सुविधा काही मिळाल्या नाही. या डंपिंग ग्राऊंडचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत…
कल्याण/डोंबिवली : आज ठाकरे गटाचे नेते संजय राऊत व मनसे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांचे भेट घेतली यावेळी मनसे ठाकरे गट युतीबद्दल चर्चा रंगू लागली होती याबाबत बोलताना मनसे आमदार…
आत्ताचे सेनेचे दोन गट असले तरी 'त्यावेळी एकच शिवसेना होती. यांनी फक्त पालिका वाटून घेतल्या होत्या. हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत कारण या सर्व पालिकांमध्ये यांचीच सत्ता किंवा प्रशासक…
चाणक्य 2500 वर्ष पूर्वी सांगून गेले. चोर, दरोडेखोर, लुटारू, बलात्कारी आले की समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे, त्यावेळी राजा चाणक्य होते आता प्रधानमंत्री आहे, हे सगळे एकत्र आलेत याचा…
कल्याण : पहिल्याच पावसात मुंबईत अनेक पाणी तुंबल्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तराला मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत उपहासात्मक टोला लगावला आहे .आमदार पाटील…
दिव्यातील ज्या रस्त्याच्या लोकार्पण मुख्यमंत्र्यांचे हस्ते झाले. त्या रस्त्याच्या खालच्या नव्या जलवाहिनीला व्हॉल्व्ह लावले नाहीत. आत्ता तो रस्ता पुन्हा खाेदला जात आहे. या रस्त्यावर खर्च झालेले ६६ कोटी रुपये हे…