Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१४ गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा :३२ गाव पाड्यांत भीषण टंचाई

जव्हार तालुका हा बहुतांश डोंगराळ भाग असल्यामुळे यंदाही ही ३२ गाव पाड्यांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे. १४ गाव पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ५ टैंकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 28, 2025 | 11:23 PM
१४ गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा :३२ गाव पाड्यांत भीषण टंचाई

१४ गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा :३२ गाव पाड्यांत भीषण टंचाई

Follow Us
Close
Follow Us:

जव्हार तालुका हा बहुतांश डोंगराळ भाग असल्यामुळे जव्हार तालुक्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ही ३२ गाव पाड्यांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्यातच १४ गाव पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ५ टैंकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. शिवाय १८ गावांचे टंचाई प्रस्ताव जव्हार पंचायती समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्तावित आहेत. तालुक्यातील खरंबा, सागपाणी, रिठीपाडा, कासटवाडी, रामपूर, तळ्याचापाडा, सुळ्याचापाडा, हिरडपाडा, बांबरेपाडा, कापरीचापाडा, काळीधोंड, कातकरीपाडा, नंदनमाळ या आहे. गावांना यावीं मार्च महिन्यापासूनच टंचाईला सुरवात झाली आहे. त्यामध्ये टंचाईग्रस्त सहा गावांमध्ये पंचायत समितीद्वारे एक दिवसाआड टैंकरने पाणी पुरवठा सुरु आहे, तर आठ गाव पाड्यांना सुरळीत पाणी पुरवठा सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीत जाणारे रस्ते आणि जल प्रवाह यांना एरिना कल्पतरू कंपनी कडून अडथळे, शेतकऱ्यांची तहसीलदार यांच्याकडे तक्रार

जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

यावर्षी मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सुरवात झाली आहे. गत वर्षी २३ गावे टंचाईग्रस्त होते. मात्र, यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत ३२ गावंपाडांना झळ बसली आहे.

शासकीय यंत्रणा गावक-यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी गुरांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

गुरांच्या पाण्याचा प्रश्न विकट असून त्यांना जास्त पाणी लागत असल्याने अनेकांनी त्यांना माळरानावर सोडले

१८ गावांचे पंचायत समितीकडे प्रस्ताव

जव्हार पंचायत समितीकडे १८ पाणी टंचाई गावांचे नवीन प्रस्ताव येवून पडले आहेत. कौलाळे, घिवंडा पळपाडा, कायरी, हट्टीपाडा, भोयेपाडा, उक्षिपाडा, सेळीपाडा,मोहपाडा, चाफ्याचापाडा, धानोशी, कडाचीमेट, कुतुरविहीर, भांगरेपाडा, आकरे, कंहडोलपाडा, धोदडपाडा, जांबुळमाथा, पाचबुड या गावांनाही पाणीटंचाई सुरू झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाकडे ठराव करून दिला आहे.

१४ गाव-पाड्यांची तहान भागवण्यासाठी ५ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.

२३ मार्च महिन्यापासून गेल्यावर्षी तालुक्यातील गावे टंचाईग्रस्त होती. यावर्षी उशीरा टंचाई निर्माण झाली आहे.

Maharashtra Weather: महाराष्ट्रावर घोंघावतेय दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

पाणवठ्यांवर वादाचे प्रसंग; टँकर विहिरीत रिकामे

पिण्याच्या पाण्यासाठी दिवसाआड पुरवठा होत असल्याने पाणवठ्यावर वाद होत आहेत. विहिरीवरून पाणी भरण्यासाठी त्रास झाला तरी चालेल मात्र पाण्यावरून वाद नको म्हणून पाण्याचा आलेला टैंकर विहिरीत सोडला जात आहे. दरम्यान, पुढच्या महिन्यात ही समस्या आणखी कट होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

Web Title: Palghar district jawhar taluka 32 villages facing water problem latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 11:22 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • Palghar news
  • Water problem

संबंधित बातम्या

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी
1

खराब रस्त्यामुळे पालघर – छ. संभाजीनगर बसचा अपघात, 3 गंभीर तर 20 हून अधिक किरकोळ जखमी

Palghar News : साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भाजपकडून उमेदवारी ? पालघरमधील राजकीय वाद विकोपाला
2

Palghar News : साधू हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भाजपकडून उमेदवारी ? पालघरमधील राजकीय वाद विकोपाला

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार
3

विरोधक कितीही एकत्र येवोत, विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्याच पाठीशी, डहाणूमध्ये भाजपचा निर्धार

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले
4

Palghar News : डहाणूमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप विरोधात बळ एकवटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.