• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Water problem

Water problem

  • आता पाण्याची चिंता मिटली! समुद्राचं खारं पाणी फिल्टर करता येणार; DRDO च्या प्रयत्नांना मोठं यश

    आता पाण्याची चिंता मिटली! समुद्राचं खारं पाणी फिल्टर करता येणार; DRDO च्या प्रयत्नांना मोठं यश

    संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) असं तंत्रज्ञान विकसिकत केलं असून समुद्राचं पाणी फिल्टर करता येणार आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याच्या समस्येवर मात करता येणार आहे.
  • पंजाब आणि हरयाणामध्ये पेटले पाणीयुद्ध! पाण्याचा एकही थेंब न देण्याचा भगवंत मान यांचा निर्णय

    पंजाब आणि हरयाणामध्ये पेटले पाणीयुद्ध! पाण्याचा एकही थेंब न देण्याचा भगवंत मान यांचा निर्णय

    पंजाब आणि हरियाणामधील पाणीवाटपाचा वाद इतका तीव्र झाला आहे की पंजाब विधानसभेत असा ठराव मंजूर करण्यात आला आहे की पंजाबकडे जास्त पाणी नसल्याने हरियाणाला एक थेंबही पाणी दिले जाणार नाही.
  • Water Crisis : प्रकल्पांची तळाकडे वाटचाल : मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

    Water Crisis : प्रकल्पांची तळाकडे वाटचाल : मे महिन्यात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ५० टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर ७५ मध्यम प्रकल्पात अवघा ९.१२ टक्के आणि ७५१ लघु प्रकल्पांत २३.१८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
  • १४ गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा :३२ गाव पाड्यांत भीषण टंचाई

    १४ गाव-पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा :३२ गाव पाड्यांत भीषण टंचाई

    जव्हार तालुका हा बहुतांश डोंगराळ भाग असल्यामुळे यंदाही ही ३२ गाव पाड्यांना पाणी टंचाई निर्माण झाली आहे. १४ गाव पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ५ टैंकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला…
  • प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा

    प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा

    अमरावती जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा जवळपास निम्म्याहून कमी म्हणजे 45.24 टक्यांवर आला आहे. मे महिन्यातील तीव्र उन्हाला अजून काही दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वीच जिल्ह्याभरातील जलसकंट तोंड वर काढत आहे.
  • 119 गावांमध्ये तीव्र जलसंकट; 5.85 लाख जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

    119 गावांमध्ये तीव्र जलसंकट; 5.85 लाख जनावरांच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

    बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 119 गावांमध्ये जलसंकट असले तरी दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. जलप्रकल्पातील साठाही 14 टक्क्यांपर्यंत आला आहे. 245 गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले आहेत.
  • Water scarcity : तापमान वाढीमुळे भूजल पातळीत मोठी घट; तलाव विहिरींची पाणीपातळी खालावली

    Water scarcity : तापमान वाढीमुळे भूजल पातळीत मोठी घट; तलाव विहिरींची पाणीपातळी खालावली

    राज्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत आहे. तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. यामुळे पाण्याची पातळी देखील झपाट्याने खालावत चालली असून याचा फटका नागरिकांना बसत आहे.
  • Solapur News: दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना

    Solapur News: दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना

    घरी पुरवठा होणारे दूषित पाणी पिऊन मुली आजारी पडल्याचा पीडित कुटुंबांचा आरोप आहे. स्थानिक रहिवाशांनी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
  • इंद्रायणी पुन्हा फेसाळली: आळंदीत नागरिकांच्या आरोग्याला धोका, नदीला गटारीचे प्राप्त झाले स्वरूप

    इंद्रायणी पुन्हा फेसाळली: आळंदीत नागरिकांच्या आरोग्याला धोका, नदीला गटारीचे प्राप्त झाले स्वरूप

    सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतांश ठिकाणच्या नद्यांचे पाणी आटते. मात्र, आळंदीतील इंद्रायणीला विविध गावच्या सांडपाण्याचे वाहून येण्याचे प्रमाण मोठे आहे.
  • Thane Water News: उन्हाळ्यावर मात करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा पुढाकार; 25 ठिकाणी पाणपोई सुरू

    Thane Water News: उन्हाळ्यावर मात करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा पुढाकार; 25 ठिकाणी पाणपोई सुरू

    आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात गतवर्षीप्रमाणेच यंदाही पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, सीएसआरच्या माध्यमातून पाणपोई सुविधा उपलब्ध केली गेली आहे.
  • सकाळी उठल्यानंतर २ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर येतो दाब! जाणून घ्या नियमित किती ग्लास पाणी प्यावे

    सकाळी उठल्यानंतर २ लिटरपेक्षा जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर येतो दाब! जाणून घ्या नियमित किती ग्लास पाणी प्यावे

    शरीरासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. पण अति पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर जास्त पाणी प्यायल्यास किडनीवर दाब येऊन मूत्रपिंडासंबंधित समस्या उद्भवू शकतात.
  • World Water Day 2025 : ‘पाणी हेच जीवन!’ वाचा कसे करू शकतो मानव ‘या’ जलसंकटाचा सामना?

    World Water Day 2025 : ‘पाणी हेच जीवन!’ वाचा कसे करू शकतो मानव ‘या’ जलसंकटाचा सामना?

    World Water Day 2025 : २२ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिवशी पाण्याचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि संभाव्य जलसंकटांवर उपाय यावर…
  • रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ, तोंडसुर गावातील हजारो महिलांचा पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा

    रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ, तोंडसुर गावातील हजारो महिलांचा पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा

    रायगड जिल्ह्यात अनेक गावांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यातच आता म्हसळा तालुक्यातील तोंडसुर गावातील हजारो महिलांनी 3 किलोमिटर चालत पाणीपुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा केला आहे.
  • Pune News: मोठा गाजावाजा करत पालिकेने ‘ही’ पाणी योजना राबवली; मात्र दोन वर्षे झाली तरीही…

    Pune News: मोठा गाजावाजा करत पालिकेने ‘ही’ पाणी योजना राबवली; मात्र दोन वर्षे झाली तरीही…

    मोठा गाजावाजा करून राबविलेली महापालिकेची चोवीस तास समान पाणीपुरवठा योजनेची मुदत संपून दोन वर्षे उलटूनही या योजनेचे काम अपूर्णच असल्याचे समोर आले आहे.
  • Pune News: ऐन जानेवारीतच पुण्यनगरीत टॅंकरची मागणी वाढली; टॅंकर व्यावसाियकांवर पालिकेचा ‘वाॅच’ राहणार का?

    Pune News: ऐन जानेवारीतच पुण्यनगरीत टॅंकरची मागणी वाढली; टॅंकर व्यावसाियकांवर पालिकेचा ‘वाॅच’ राहणार का?

    महापालिकेने जानेवारीमध्ये ३५ हजार ५२७ टँकर पाणी मोफत, तर ४ हजार १६५ टँकर पाणी चलनाद्वारे पुरविले आहे.  महापालिकेकडे १२८२ रुपयांचे चलन जी व्यक्ती किंवा सोसायटी भरते त्यांना महापालिकेच्या टँकरमधून पाणी…
  • GBS च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका सतर्क; ‘आरओ’ प्लांटसाठी नियमावली तयार; काय आहेत बंधने?

    GBS च्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका सतर्क; ‘आरओ’ प्लांटसाठी नियमावली तयार; काय आहेत बंधने?

    गेल्या महिन्यात शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील किरकटवाडी, नांदाेशी, नांदेड आदी भागात माेठ्या प्रमाणावर जीबीएस या आजारांचे रूग्ण आढळून आले होते.  सदर आजार दुषित पाण्यामुळे हाेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • Pune Water News: पुण्यात ‘पाणी’ पेटणार! ७१४ काेटी रुपये न भरल्यास…; महानगरपालिकेला नोटीस

    Pune Water News: पुण्यात ‘पाणी’ पेटणार! ७१४ काेटी रुपये न भरल्यास…; महानगरपालिकेला नोटीस

    महापािलकेला दरवर्षी जलसंपदा विभागाकडून थकबाकी संदर्भात नाेटीस पाठविली जाते. पाणी कपातीचा इशारा दिल्यानंतर महापािलकेकडून काही रक्कम भरली जाते. वास्तविक पाणी पट्टी आकारणीसंदर्भात महापालिका आणि जलसंपदा विभागात वाद आहेत.
  • मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर बनणार जगातील सर्वात मोठा ग्राउंड वाॅटर रिचार्ज प्रोजेक्ट, मिळणार अनेक फायदे

    मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवर बनणार जगातील सर्वात मोठा ग्राउंड वाॅटर रिचार्ज प्रोजेक्ट, मिळणार अनेक फायदे

    देशातील पहिला ग्राउंड वाॅटर रिचार्ज प्रोजेक्ट लवकरच सुरु होणार आहे. मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील ताप्ती नदीपात्रात जगातील सर्वात मोठा ग्राउंड वाॅटर रिचार्ज प्रोजेक्ट सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे मध्यप्रदेशातील लोकांचे…
  • मसूरच्या पेयजल योजनेच्या कामाला कात्रजचा घाट; शुद्ध पाण्यासाठी किती प्रतीक्षा करायची? ग्रामस्थांचा सवाल

    मसूरच्या पेयजल योजनेच्या कामाला कात्रजचा घाट; शुद्ध पाण्यासाठी किती प्रतीक्षा करायची? ग्रामस्थांचा सवाल

    नळ जोडणीसह मीटर बसवण्याचा व वीज जोडणीचा प्रश्न अध्याप तसाच आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने अपूर्ण कामाबद्दल वारंवार तक्रारी झाल्या. त्याकडे दुर्लक्ष झाले.
  • पुण्याच्या पाणीकोट्यातील वाढ रोखणे अन्यायकारक; ‘जलसंपदा’ विभागच…, माहिती अधिकारातून समोर आली बाब

    पुण्याच्या पाणीकोट्यातील वाढ रोखणे अन्यायकारक; ‘जलसंपदा’ विभागच…, माहिती अधिकारातून समोर आली बाब

    १ जानेवारी२०२५  पासून आजपर्यंत तर १०टक्के क्षमतेने शेतीसाठी पाणी उचलले गेले नाहीये. हे जलसंपदा खात्याचे अपयश आहे आणि त्यासाठी पुण्याच्या पाणीकोट्यातील वाढ रोखून धरणे निश्चितच अन्यायकारक आहे, असे वेलणकर यांनी…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

व्हिडिओ

पुढे वाचा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.