पालघरमध्ये मालमत्ता करात ४०% वाढीची शक्यता आहे. यावरून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. माजी नगरसेवक शशिकांत किणी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून महसूल उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे.
जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून आमरण उपोषण सुरू केले आहे.
अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्यातील विरारजवळ अरबी समुद्रातील अर्नाळा बेटावर वसलेला प्रसिद्ध जलदुर्ग आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी समुद्रमार्गावरील व्यापार आणि संरक्षणासाठी हा किल्ला मजबूत बांधला.
लघुउद्योगातून कष्टाने कमावलेल्या मालमत्तेचे सोनेरुपी प्रतीक अनधिकृत सावकारांचे आकाश करतंय गिळंकृत. अशीच घटना पालघरमध्ये घडली असून सदर लघु उद्योजकाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे
पालघर किनारपट्टीवर मच्छिमारांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे. बोट अपघातांमध्ये अनेक मच्छिमारांचा बळी जात असून सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच अनेक भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.
एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघरमध्ये गेल्या काही वर्षात गर्भवती महिलांच्या मृत्यूमध्ये वाढ होत आहे. यामुळे आरोग्य व्यवस्था आणि सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
पालघरमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे यामुळे विविध उमेदवार आपल्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध मुद्दे मांडत आहेत काहींना राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे.
व्यसनमुक्तीसाठी जूचंद्र महाविद्यालयाच्या विद्यार्थी–स्वयंसेवकांनी तांदुळवाडीतील निवासी शिबिरात व्यसनमुक्ती, जीवनमूल्ये आणि सामाजिक जबाबदारीवर मार्गदर्शन घेतले.