• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Politics Heated Up In Amravati As Police And Congress Leaders Clashed Nras

अमरावतीत राजकारण तापलं; पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची

अनिल बोंडे म्हणाले, “ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा  करणे योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणाबाबत जे बोलले, तेही भयानक आहे. परदेशात जाऊन कोणी  काहीही बोलत असेल, तर जीभ त्याच्या जीभेला चटके दिले पाहिजेत.  मग ते राहुल गांधी असोत, ज्ञानेश महाराव असोत वा श्याम मानव असोत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 18, 2024 | 03:10 PM
अमरावतीत राजकारण तापलं; पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची

Photo Credit- Social media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती:  भाजप खासदार अनिल बोंडे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अमरावतीत  राजकारण चांगेलच तापले आहे.  काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे,माजी मंत्री सुनील देशमुख  यांच्यासह  काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी अमरावती पोलीस आयुक्तालयात पोहचले आणि  अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद होईपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.  याप्रकरणात यशोमती ठाकूर  चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

यशोमती ठाकूर  आक्रमक

यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘एक मुर्ख माणूस आहे. त्याला अमरावतीत आणि महाराष्ट्रात दंगल करायची आहे. त्यासाठीच ते असं  काही ना काही करत असतात. काल मुख्यमंत्र्यांचा माणूस बोलला. आज आमच्या गृहमंत्र्यांचा माणूस बोलत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांचे चमचे संभाळता येत नाहीयेत. ते जर अमरावतीत अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते आम्ही होऊ देणार नाही. हे सर्व पोलीस अधिकारी आज जा उद्या बदल्या झाल्या की निघून जातील पण आम्ही इथेच मरणार आहोत. आम्ही हे सहन करू शकत नाही. आमच्या नेत्याविरोधात कोणी काही बोलत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही.  जो पर्यंत अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: ‘आम्ही आगामी निवडणूक स्वतःसाठी नव्हे तर…’; आदित्य ठाकरे यांचं विधान

यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, “एक वायफळ माणसाला भाजपने खासदार केलं आहे. या राज्य सभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. राहुल गांधी आमचे नेते आहे. या महाराष्ट्रात नेहमी सलोखा राहिला आहे. पण गेल्या चार वर्षांपासून अनिल बोंडेंच्या  डोक्यात फरक पडला असल्याने इथे जातीय दंगल कशी भडकेल यासाठी ते काम करत असतात. देवेंद्र फडणवीस त्यांना असे करायला लावतात, असा आमचा संशय आहे. त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे. असं जर कोणी पंतपधानांबदद्ल असं कोणी बोललं असत, तर पोलिसांनी एवढा वेल लावला असता का, असा आमचा प्रश्न आहे.

आज आम्ही मुली  महिला इथे बसणार आहोत. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही इथे बसणार आहोत.  किती दिवस लावले असते. संबंधितावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असा  आणि त्याला तात्काळ अटक केली. त्यांच्यावर आधी गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस यंत्रणा भ्रष्ट झाली का, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणसीस यांची फेर नॅरेटिव्ह ची भाषा करतात.  आख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकला असल्याची त्यांनी टीकाही केली.

काय म्हणाले संजय गायकवाड ?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, असा फेक नरेटिव्ह सेट करून राहुल गांधी आणि काँग्रेसने मते घेतली. पण  आज ते आरक्षण संपविण्याची भाषा करायला लागेलत. 100 टक्के काँग्रेसला मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे. पण असं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देईल,” असं विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं.

हेही वाचा: संजय गायकवाडांनंतर भाजप खासदार बरळला; राहुल गांधींची जीभ…

काय म्हणाले अनिल बोंडे?

अनिल बोंडे म्हणाले, “ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा  करणे योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणाबाबत जे बोलले, तेही भयानक आहे. परदेशात जाऊन कोणी  काहीही बोलत असेल, तर जीभ त्याच्या जीभेला चटके दिले पाहिजेत.  मग ते राहुल गांधी असोत, ज्ञानेश महाराव असोत वा श्याम मानव असोत. जे भारतातील बहुसंख्याक नागरिकांच्या भावना दुखावतात. त्यांना किमान जाणीव तरी करून दिली पाहिजे, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Politics heated up in amravati as police and congress leaders clashed nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 03:10 PM

Topics:  

  • Congress
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

नेरळ परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन कार्यालय! स्थानिक अनागोंदी कारभारावर ठेवण्यात येणार लक्ष

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

Upcoming Cars: बजेट आताच तयार ठेवा! लवकरच मार्केटमध्ये येणार एकापेक्षा एक भन्नाट कार

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.