Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गुगल मॅप’वरती संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद, तर धाराशिवचे उस्मानाबाद, नेटकरी संतापले

मागील आठवड्यात बहुप्रतिक्षित औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osamanabad) शहराचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. (State government meeting) त्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर (Sambhaji nagar) आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव (Dharashiv) करण्यात आले. सर्व मान्य झाल्यानंतर सर्च इंजिन गुगलने देखील आपल्या मॅपवर या दोन्ही शहरांचे नावे बदलली होती.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 22, 2022 | 03:55 PM
‘गुगल मॅप’वरती संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद, तर धाराशिवचे उस्मानाबाद, नेटकरी संतापले
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेनेच्या ३९ आमदारांच्या (Shivsena 39 MLA) बंडानंतर राज्यात संत्तातर झाले. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnvis government) आल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचा धडाका सुरु केला आहे. दरम्यान मागील आठवड्यात बहुप्रतिक्षित औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osamanabad) शहराचे नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. (State government meeting) त्यानंतर औरंगाबादचे नाव संभाजीनगर (Sambhaji nagar) आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव (Dharashiv) करण्यात आले. सर्व मान्य झाल्यानंतर सर्च इंजिन गुगलने देखील आपल्या मॅपवर या दोन्ही शहरांचे नावे बदलली होती. त्यानुसार गुगलवर संभाजीनंगर व धाराशिव दिसत होते. मात्र आता ‘गुगल मॅप’ वरती संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद, तर धाराशिवचे उस्मानाबाद ही नावे दिसत आहेत, त्यामुळं नेटकरी, शिवप्रेमी संतापले असून गुगलने घूमजाव का केले यावरुन गुगलला लाखोली वाहत आहेत.

[read_also content=”सीबीएसई इयत्ता १२ वी पाठोपाठ, इयत्ता १० वी चाही निकाल जाहीर, मुलींचीच बाजी https://www.navarashtra.com/maharashtra/cbse-class-12th-followed-by-class-10th-also-results-announced-girls-win-306911.html”]

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नामांतराला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी विरोध दर्शवत नामांतर विरोधात आंदोलन केले होते. तसेच त्यांनी यावर गुगलकडून स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर आज पुन्हा गुगलने आपल्या मॅपवर गुन्हा औरंगाबाद असे टाकले आहे. तर उस्मानाबादचे धाराशिव असं नाव दिसत आहे. गुगलने हे पाऊल नेमके का उचले होते, याबाबत अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळं शिवप्रेमी तसेच नेटकऱ्यामधून संतापाची लाट उसळत आहे.

Web Title: Sambhajinagar aurangabad again on google map while dharashiv osmanabad netizens enraged

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2022 | 03:55 PM

Topics:  

  • aurangabad
  • BJP
  • Congress
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • Imtiaz Jalil
  • Nationalist Congress Party
  • Sambhaji nagar
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?
1

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
2

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका
3

Prakash Mahajan: “चार महिने लंडनमध्ये राहणाऱ्यांना मुंबईच्या समस्या काय कळणार”, प्रकाश महाजन यांची उबाठा-मनसेवर टीका

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर
4

भारतीय सैन्याला शिवसेनेकडून मदतीचा हात, शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.