Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सत्यपाल मलिक यांचं पुलवाम्याबाबतचं स्फोटक सत्य हे स्फोटापेक्षाही मोठं, हल्ला घडवून आणून निवडणुका जिंकल्या का?’ काय म्हणाले संजय राऊत?

2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्यपाल मलिक यांनी केल्यानंतर, आता महाविकास आघाडीतील घटक पक्षही या मुद्दयावर तुटून प़डलेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 15, 2023 | 12:04 PM
‘सत्यपाल मलिक यांचं पुलवाम्याबाबतचं स्फोटक सत्य हे स्फोटापेक्षाही मोठं, हल्ला घडवून आणून निवडणुका जिंकल्या का?’ काय म्हणाले संजय राऊत?
Follow Us
Follow Us:

मुंबई : 2019 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी झालेल्या पुलवामा हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार जबाबदार असल्याचा आरोप सत्यपाल मलिक यांनी केल्यानंतर, आता महाविकास आघाडीतील घटक पक्षही या मुद्दयावर तुटून प़डलेत. पुलवामा हल्ला हा मोदी सरकारनं घडवून आणला होता का, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. पुलवामात आरडीएक्स पोहचलंच कसं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

काय म्हणालेत संजय राऊत ?

मलिक म्हणालेत ती बाब देशाला आधीच माहित होती. या हल्ल्यात काहीतरी गडबड घोळा आहे, हे सगळ्यांना माहित होतं. मोदी सरकार त्यावेळी सत्ताधारी होते, ते त्यावेळी लोकसभा निवडणुकांना सामोरे जात होते. निवडणुका जिंकण्यासाठी ते अशी काहीतरी गडबड करतील, अशी शंका होती. हे प्रश्न आम्ही विचारण्याचा वारंवार प्रयत्न केला, पुलवाम्यात आरडीएक्स पोहचलं कसं, इतका कडेकोट बंदोबस्त असताना त्या ठिकाणी आरडीक्स पोहचलं कसं, पुलवामाच्या रस्त्यावरुन कधीही सैन्यदल प्रवास करीत नाहीत. त्यांना एयरफोर्सनं किंवा सरकारनं विमान का दिलं नाही, त्यांची पुलवामात हत्या करावी, आणि नंतर त्याचं राजकारण करुन निवडणुका जिंकाव्यात, अशी काही योजना होती का. असे प्रश्न तेव्हाही विरोधकांनी विचारले. मात्र असे प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही, राष्ट्रद्रोही असं करुन गप्प करण्यात आलं. आज सत्यपाल मलिक जे राज्यपाल होते, मोदींनीच नेमलेले राज्यपाल होते. त्यांनी तेच स्फोटक सत्य समोर आणलंय. ते पुलवाम्याच्या स्फोटापेक्षा भयंकर आहे.

या सरकारवर देशद्रोहाचा खटला चालला पाहिजे आणि जे मंत्री जबाबदार आहेत, त्यांचं कोर्टमार्शल व्हायला हवं, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपानं २०१९ सालच्या निवडणुकांत प्रचाराचा हा प्रमुख मुद्दा केला होता.

Web Title: Satyapal maliks explosive truth about pulwama is bigger than the explosion did he win the elections by creating an attack what did sanjay raut say nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2023 | 12:04 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • india
  • narendra modi
  • Nationalist Congress Party
  • pakistan
  • Rajnath Sing
  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले;  ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 
1

Anil Desai Fights With Naresh Mhaske: अनिल देसाई थेट म्हस्केंच्या अंगावर धावले; ठाकरे-शिंदे गटात हायव्होल्टेज ड्रामा 

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका
2

BJP Congress Poster War: शाहांवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा; विद्यार्थी आंदोलनाचा संसदेत भडका

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…
3

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
4

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.