Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेना आमदार संतोष बांगर यांच बंडखोर आमदारांबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. बंडखोर आमदारांच्या बायका सोडून जातील, त्यांच्या मुलांना बायको मिळणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य बांगर यांनी केलं आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2022 | 07:07 PM
शिवसेना आमदार संतोष बांगर यांच बंडखोर आमदारांबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यामुळे सध्या महारष्ट्राचं अख्ख राजकारण हादरलंय. मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निधून गेल्याने शिवसेनेतील धूसफूस चव्हाट्यावर आली. सध्या शिंदे यांचा गुवाहाटीमध्ये मुक्काम असून आपल्यासोबत शिवसेनेचे बहुसंख्य आमदार असल्याचा त्यांचा दावा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत सरकार बनविण्यावर शिंदे ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिक बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे.

दरम्यान अशातच शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. बंडखोर आमदारांच्या बायका सोडून जातील, त्यांच्या मुलांना बायको मिळणार नाही, असं खळबळजनक वक्तव्य बांगर यांनी केलं आहे.

[read_also content=”एकनाथ शिंदे मुंबईत कधी येणार?; दीपक केसरकर म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/when-will-eknath-shinde-come-to-mumbai-deepak-kesarkar-said-nrdm-297187.html”]

संतोष बांगर नेमकं काय म्हणाले ?

शिवसेनेला भगदाड पाडून बंडखोरी केलेल्या आमदारांना त्यांच्या बायका सोडून जातील. त्यांच्या मुलांना कोणीही बायका देणार नाही, असं वादग्रस्त विधान बांगर यांनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईमधून मतदारसंघात परतलेल्या संतोष बांगर यांनी गेल्या दोन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात शिवसैनिकांना थेट संपर्क करण्यासाठी संवाद दौरा सुरू केला आहे. वसमत शहरात संवाद दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार संतोष बांगर बोलत होते.

Web Title: Shiv sena mla santosh bangars controversial statement about rebel mlas said nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2022 | 07:07 PM

Topics:  

  • C M Uddhav Thackeray
  • Eknath Shinde
  • NAVARASHTRA
  • sanjay raut
  • Santosh Bangar

संबंधित बातम्या

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलांसाठी ‘प्रीमियम टॉयलेट’; स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांचा संगम
1

कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर महिलांसाठी ‘प्रीमियम टॉयलेट’; स्वच्छता, सुरक्षितता आणि आधुनिक सुविधांचा संगम

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
3

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा
4

‘राऊतांना उद्धव ठाकरेंनी इतकं झापलं की, फक्त मारायचं बाकी होतं’; बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.