• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Tired Of Being Indebted The Farmer Ended His Life Nrka

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं संपवलं जीवन; पावसामुळे पिकांचं नुकसान, कपाशीसह सोयाबीनही गेले

पवन गोपालदास बंग (वय 42) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. 29) उघडकीस आली. मूळचे खानापूर येथील रहिवाशी पवन गोपालदास बंग हे मालवीय गार्डन येथे राहत होते. त्यांनी आपल्या शेतात बँकेचे तसेच खाजगी कर्ज घेऊन सोयाबीन कपाशीची पेरणी केली. मात्र, यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 03, 2024 | 07:50 AM
तरुणाच्या 'त्या' धमकीने अल्पवयीन मुलगी झाली भयभीत; विष प्राशन करून संपवलं जीवन

तरुणाच्या 'त्या' धमकीने अल्पवयीन मुलगी झाली भयभीत; विष प्राशन करून संपवलं जीवन (File Photo : Suicide)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मोर्शी : अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मालवीय गार्डनस्थित एका 42 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

हेदेखील वाचा : MVA: महाविकास आघाडीने मुंबईतील ३६ पैकी ‘इतक्या’ जागांचा तिढा सोडवला? लवकरच जागावाटप जाहीर करणार

पवन गोपालदास बंग (वय 42) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. 29) उघडकीस आली. मूळचे खानापूर येथील रहिवाशी पवन गोपालदास बंग हे मालवीय गार्डन येथे राहत होते. त्यांनी आपल्या शेतात बँकेचे तसेच खाजगी कर्ज घेऊन सोयाबीन कपाशीची पेरणी केली. मात्र, यावर्षी निसर्गाच्या अवकृपेमुळे सतत झालेल्या पावसामुळे सोयाबीनला शेंगाच धरल्या नाहीत. कपाशीवर सुद्धा रोग आल्यामुळे पीक हातातून निघून गेले. या विवंचनेत पवन बंग हे नेहमीच राहत होते.

दोन महिन्यांपूर्वी वडिलांचेही निधन

दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या सर्व प्रकारची धास्ती घेऊन पवन बंग यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. पहाटे त्यांना उलटी होत असल्याचे पाहून त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचे लोकांच्या लक्षात आले.

अमरावती येथील रूग्णालयात दाखल पण…

पवन बंग यांना उलटीचा त्रास सुरू झाल्याने लगेचच त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी प्रथमोपचारानंतर त्यांची प्राणज्योत मावळली.

Web Title: Tired of being indebted the farmer ended his life nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 07:50 AM

Topics:  

  • Amravati News
  • Farmer Death

संबंधित बातम्या

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा
1

शिक्षक एक अन् विद्यार्थी 60; अमरावतीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪
2

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

तब्बल 500 आश्रमशाळांतील विद्यार्थी गणवेशाविना; ‘हे’ कारण ठरतंय अडचणीचं
3

तब्बल 500 आश्रमशाळांतील विद्यार्थी गणवेशाविना; ‘हे’ कारण ठरतंय अडचणीचं

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…
4

मुंबईत मराठा समाजाचे आंदोलन सुरु असतानाच आता ‘या’ नेत्याने दिला आंदोलनाचा इशारा; तारीखही ठरवली…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.