महाराष्ट्रामध्ये शेतकरी हा अनेकांचा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र शेतकऱ्यांवर आजही योजनांअभावी आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. बुलढाण्यामध्ये ही घटना घडली आहे.
शेतकऱ्याची साखरा येथे 3 एकर शेती असून, 2 एकर शेती त्याने ठेक्याने घेतली होती. सध्या धानपिकावर मोठ्या प्रमाणात कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे कीड नियंत्रणात आणण्यासाठी शेतकरी ठेक्याने केलेल्या शेतात…
पवन गोपालदास बंग (वय 42) असे मृताचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. 29) उघडकीस आली. मूळचे खानापूर येथील रहिवाशी पवन गोपालदास बंग हे मालवीय गार्डन येथे राहत होते. त्यांनी…
पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात एक जून रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारामुळे सध्या राज्यात राजकीय तापमान वाढले आहे. शेतकरी आंदोलनाचा परिणाम पंजाबमधील निवडणूक प्रचारावरही दिसून येत आहे.