Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘उद्धव ठाकरे संत माणूस’

वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत विधान केले आहे. कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना संत माणूस असे म्हटले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2023 | 03:09 PM
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘उद्धव ठाकरे संत माणूस’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहिलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत विधान केले आहे. कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना संत माणूस असे म्हटले आहे. ‘उद्धव ठाकरे हे तर संत माणूस आहेत. राजकारणात कुठे येऊन अडकले. तुम्हालाही माहितीये की कशा पद्धतीने अडकले आहेत’, असे त्यांनी एका मुलाखतीत विधान केले.

भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदावर असताना पदमुक्त करावे यासाठी केंद्राकडे विनंती केली होती. त्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आज कोश्यारी यांनी साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे तर संत माणूस आहेत. राजकारणात कुठे येऊन अडकले. तुम्हालाही माहिती आहे की, कशा पद्धतीने अडकले आहेत. पाच पानी पत्र लिहिलं म्हणून तुम्हाला मी बोलतोय. जर माणूस साधा नसता, सज्जन नसता आणि राजकारणी असता.

…त्यांचा शकूनी मामा कोण?

भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या संबंधावर असंही म्हटलं की, माझे तर चांगले संबंध होते. पण त्यांचे सल्लागार कोण होते? त्यांचे आमदार इथे येऊन बोलायचे की आम्हाला वाचवा. उद्धव शकूनी मामाच्या जाळ्यात फसले आहेत. मला नाही माहिती त्यांचा शकूनी मामा कोण होता?, असेही त्यांनी म्हटले आहे.

रमेश बैस 20 वे राज्यपाल

संसदीय राजकारण आणि समाजकारणाचा पाच दशकांचा अनुभव असलेले रमेश बैस यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची नुकतीच शपथ घेतली. उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांनी त्यांना पदाची शपथ दिली. मूळ छत्तीसगडचे असूनही महाराष्ट्राच्या मातृभाषेत शपथ घेत त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. रमेश बैस हे महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत.

Web Title: Uddhav thackeray is a saint man says former governor bhagat singh koshyari nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2023 | 03:09 PM

Topics:  

  • Bhagat Singh Koshyari
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • political news
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray and Uddhav Meet: ठाकरे बंधू मातोश्रीवर! सहाव्या भेटीतच युतीची चर्चा फायनल? बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…
1

Raj Thackeray and Uddhav Meet: ठाकरे बंधू मातोश्रीवर! सहाव्या भेटीतच युतीची चर्चा फायनल? बाळा नांदगावकरांनी स्पष्टच सांगितलं…

मोखाड्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न, निवडणूकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन
2

मोखाड्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न, निवडणूकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन

शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ! बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली
3

शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का ! बडे नेते भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
4

‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना किमान एक लाख रुपये द्या’; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.