Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अवकाळीचा ९५५ हेक्टरमधील भात पिकास फटका; ‘इतक्या’ टक्क्यांनी उत्पादनात घट

अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामुळे यंदा सरासरी २५ टक्क्यांनी भात उत्पादनात घट झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 14, 2023 | 04:46 PM
अवकाळीचा ९५५ हेक्टरमधील भात पिकास फटका; ‘इतक्या’ टक्क्यांनी उत्पादनात घट
Follow Us
Close
Follow Us:

आंबेगाव : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढवळ, निगडाळे, तेरुंगण, राजपूर, गाडेवाडी, फलोदे, तळेघर, जांभोरी, पोखरी, साकेरी, पाटण, कुशिरे खुर्द, आदी गावांमध्ये ९ व १० नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामुळे यंदा सरासरी २५ टक्क्यांनी भात उत्पादनात घट झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाच्या वतीने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व मंडल कृषी अधिकारी यांना देण्यात आले होते. त्यानुसार अवकाळी पावसाने सुमारे ९५५ हेक्टर भात क्षेत्राचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आहे. हे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग हा भाताचे आगार म्हणून ओळखला जातो. यंदा या भागात ५२०० हेक्टर क्षेत्रात भात पिकाची लागवड करण्यात आली होती.

लवकर भरपाई देण्याची मागणी

भात कापणीची कामे सुरू असतानाच झालेल्या अवकाळी पावसामुळे भाताच्या आळाशी खाली भाताची अक्षरशः पेर झाली तर काही भातांना मोड आले. हातातोंडाशी आलेले भात पीक हिरावल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पावसाने भाताचा पेंढा भिजून काळा पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Unseasonal rains hit rice crop in 955 hectares reduction in production by so much percent nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2023 | 04:46 PM

Topics:  

  • Ambegaon
  • cmomaharashtra
  • maharashtra
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
3

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
4

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.