आंबेगाव तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी पूर्व मशागतीची कामे शेतकरी शेतामध्ये करताना दिसून येत आहे. शेतात शेण खत टाकून पाऊस झाल्यानंतर पेरणी केल्यानंतर पिके येण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे.
आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात उन्हाच्या तीव्र झळा बसत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांचा पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली…
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शुक्रवारी (दि. 12) सकाळपासूनच ढगाळ हवामानाचे सावट निर्माण झाल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढली आहे. काढलेला कांदा शेतामध्येच आहे. तो पावसाने भिजू नये, यासाठी शेतकर्यांनी बराकी…
शिंगवे (ता. आंबेगाव) येथे कासार मळा परिसरात सोमवारी (दि.१) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अंदाजे एक वर्ष वयाचा बिबट्याचा बछडा जखमी अवस्थेत आढळून आला. बहुदा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बिबट्या जखमी झाल्याचा…
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात मीना नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपल्याने शेतीपिकांना ताण बसू लागला आहे. परिणामी, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
खवल्या मांजराची तस्करी करणार्या टोळीतील सात जणांना वनविभागाने चार दिवसांपूर्वी अटक केली होती. या सात जणांच्या चौकशीतून याप्रकरणी आणखी सहा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्या सहा जणांना वन…
सदानंदाचा यळकोटचा गजर आणि भंडारा खोबऱ्याची उधळण करीत पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंबेगाव तालुक्यातील नागपूर येथील श्रीक्षेत्र थापलिंग येथील खंडोबा देवाचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
नागापुर (ता. आंबेगांव ) येथील शेतकर्याने घेतलेल्या आपल्या शेतातील केळी पहिल्यांदाच परदेशात जात आहेत.येथील शेतकरी नारायण रोहिदास वाघ, प्रविण वाघ, बाळासाहेब वाघ यांनी आपल्या शेतात केळीचे पिक घेतले आहे.
अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यामुळे यंदा सरासरी २५ टक्क्यांनी भात उत्पादनात घट झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात गेले तीन ते चार दिवस पहाटेच्या वेळी सर्वत्र दाट धुके पडत आहे. त्यामुळे लागवड केलेला कांदा, कांदा रोपे इतर तरकारी पिकांना याचा फटका बसत आहे.
थंडीत चढ-उतार होत असताना आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसापासून धुक्याची चादर पसरली आहे. सकाळपासूनच वातावरणात गारवा निर्माण होतो. वाढलेली थंडी गहू, हरभरा या पिकांसाठी पोषक असली तरी काही प्रमाणात रोग…
''गारपिटीने आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाच्या सर्व विभागांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तातडीने पंचनामेही सुरू झाले आहे. अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा…
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीचा हात धरून हातावर स्प्रे मारण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला. या घटनेमुळे पालक व विद्यार्थीनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच जमिनी कोरड्या पडू लागल्या आहेत. जलाशयांमधील कमी पाणीसाठ्यामुळे संरक्षित सिंचनाच्या समस्या वाढल्या आहेत. परिणामी रब्बी हंगाम संकटात येण्याची चिन्हे आहेत.
आंबेगाव तालुक्यामध्ये गेल्या चार ते पाच आठवड्यापासून पाऊस नसल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान आहे. मात्र अद्यापही दुष्काळ जाहीर करण्याची…
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी परिसरात गेले दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. झालेला पाऊस हा शेतपिकांना खऱ्या अर्थाने जीवदान देणारा ठरला आहे तर विहिरींच्या पाण्याची पातळी देखील वाढण्याची…
आंबेगाव तालुक्यात पावसाने दांडी मारल्याने तालुक्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट दिसून येत आहे. सध्या पावसाअभावी परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली असून तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला, मात्र तोही अल्प प्रमाणात पडला…